शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
4
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
5
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
6
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
7
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
8
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
9
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
10
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
11
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
12
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
13
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
14
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
15
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
16
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
17
भाच्याच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
18
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
19
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
20
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी

18 गाव प्रकरणी वाद टोकाला, राज्य सरकारची सर्वोच्च न्यायालयात धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2020 16:10 IST

महापालिकेत समाविष्ट असलेल्या 27 गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्यासाठी ही गावे महापालिकेतून वगळण्यात यावी ही मागणी 2015 सालापासून होती.

ठळक मुद्देमहापालिकेत समाविष्ट असलेल्या 27 गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्यासाठी ही गावे महापालिकेतून वगळण्यात यावी ही मागणी 2015 सालापासून होती.

कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिकेतून 18 गावे वगळण्याचा राज्य सरकारच्या निर्णय उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविला होता. या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या निकाला प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सरकार दाद मागू शकते अशी शक्यता व्यक्त केली जात होती. ही शक्यता खरी ठरली आहे. राज्य सरकार आणि कल्याण डोंबिवली महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयात स्पेशल लीव्ह पिटीशन दाखल करण्यात आली आहे.

महापालिकेत समाविष्ट असलेल्या 27 गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्यासाठी ही गावे महापालिकेतून वगळण्यात यावी ही मागणी 2015 सालापासून होती. विद्यमान राज्य सरकारने 27 पैकी 18 गावे महापालिकेतून वगळण्याचा आदेश काढला. तसेच गावे वगळण्याची प्रक्रिया सुरु केली. या प्रक्रियेस उच्च न्यायालयात याचिकाकर्ते संदीप पाटील यांनी आव्हान दिले होते. न्यायालयाने राज्य सरकारची प्रक्रिया रद्दबातल ठरविली होती. या आदेशाला कोणी स्थगिती आदेश मिळवू नये यासाठी याचिकाकर्ते पाटील यांनी कॅव्हेट दाखल केले होते. त्या पश्चात राज्य सरकार आणि कल्याण डोंबिवली महापालिकेने स्पेशल लिव्ह पीटीशन दाखल केली आहे. या वृत्ताला महापालिकेचे वकील राव यांनी दुजोरा दिला आहे. ही गावे महापालिकेत राहणार की वगळणार हा प्रश्न अद्याप न्याय प्रविष्ट असल्याने महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूका घ्यायच्या की नाही याचा निर्णय निवडणूक आयोगाला घेता येणार नाही. जोर्पयत 18 गावांचा सोक्षमोक्ष लागत नाही, तोर्पयत महापालिकेची निवडणूक कधी घ्यायचे हे निश्चत होणार नाही.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयMumbaiमुंबईkdmcकल्याण डोंबिवली महापालिका