शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

18 गाव प्रकरणी वाद टोकाला, राज्य सरकारची सर्वोच्च न्यायालयात धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2020 16:10 IST

महापालिकेत समाविष्ट असलेल्या 27 गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्यासाठी ही गावे महापालिकेतून वगळण्यात यावी ही मागणी 2015 सालापासून होती.

ठळक मुद्देमहापालिकेत समाविष्ट असलेल्या 27 गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्यासाठी ही गावे महापालिकेतून वगळण्यात यावी ही मागणी 2015 सालापासून होती.

कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिकेतून 18 गावे वगळण्याचा राज्य सरकारच्या निर्णय उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविला होता. या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या निकाला प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सरकार दाद मागू शकते अशी शक्यता व्यक्त केली जात होती. ही शक्यता खरी ठरली आहे. राज्य सरकार आणि कल्याण डोंबिवली महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयात स्पेशल लीव्ह पिटीशन दाखल करण्यात आली आहे.

महापालिकेत समाविष्ट असलेल्या 27 गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्यासाठी ही गावे महापालिकेतून वगळण्यात यावी ही मागणी 2015 सालापासून होती. विद्यमान राज्य सरकारने 27 पैकी 18 गावे महापालिकेतून वगळण्याचा आदेश काढला. तसेच गावे वगळण्याची प्रक्रिया सुरु केली. या प्रक्रियेस उच्च न्यायालयात याचिकाकर्ते संदीप पाटील यांनी आव्हान दिले होते. न्यायालयाने राज्य सरकारची प्रक्रिया रद्दबातल ठरविली होती. या आदेशाला कोणी स्थगिती आदेश मिळवू नये यासाठी याचिकाकर्ते पाटील यांनी कॅव्हेट दाखल केले होते. त्या पश्चात राज्य सरकार आणि कल्याण डोंबिवली महापालिकेने स्पेशल लिव्ह पीटीशन दाखल केली आहे. या वृत्ताला महापालिकेचे वकील राव यांनी दुजोरा दिला आहे. ही गावे महापालिकेत राहणार की वगळणार हा प्रश्न अद्याप न्याय प्रविष्ट असल्याने महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूका घ्यायच्या की नाही याचा निर्णय निवडणूक आयोगाला घेता येणार नाही. जोर्पयत 18 गावांचा सोक्षमोक्ष लागत नाही, तोर्पयत महापालिकेची निवडणूक कधी घ्यायचे हे निश्चत होणार नाही.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयMumbaiमुंबईkdmcकल्याण डोंबिवली महापालिका