शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
7
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
8
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
9
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
10
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
11
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
12
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
13
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
14
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
15
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
16
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
17
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
18
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
19
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
20
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?

शिल्लक राहिलेले आमदार कुठे जाऊ नयेत म्हणून मध्यवर्ती निवडणूकीची चर्चा; खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंचा टोला

By मुरलीधर भवार | Updated: November 7, 2022 17:02 IST

शिंदे फडणवीस सरकार हे स्थिर सरकार आहे. या सरकारने गेल्या तीन महिन्यात जनहिताचे जे निर्णय घेतले आहे. हे पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.

कल्याण-शिंदे फडणवीस सरकार हे स्थिर सरकार आहे. या सरकारने गेल्या तीन महिन्यात जनहिताचे जे निर्णय घेतले आहे. हे पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच प्लॅनिंग करुन मध्यवर्ती निवडणूकीची चर्चा केली जात असल्याचा टोला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

काटई गावात शिवसेना पदाधिकारी अजरून पाटील यांच्या वतीने तुळसी विवाह सोहळ्य़ाचे आयोजन करण्यात आले होते. या विवाह सोहळ्य़ास खासदार शिंदे हे उपस्थित होते. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे पदाधिकारी गोपाळ लांडगे, राजेश कदम, राजेश मोरे, सागर जेधे आदी उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी काही आमदार आमच्या संपर्कात आहेत असे वक्तव्य करुन मध्यवर्ती निवडणूका लवकर होतील असे वक्तव्य केले होते. यावर खासदार शिंदे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, शिंदे फडणवीस हे सरकार स्थीर सरकार आहे कोणाचे आमदार कोणाच्या संपर्कात आहे. हे येणा:या काळात लवकर कळेल. त्यांच्याकडे शिल्लक राहिलेले आमदार हे कुठे जाऊ नयेत यासाठी प्लॅनिंग करुन राष्ट्रवादी, काँग्रेस आणि ठाकरे यांच्याकडून मध्यवर्ती निवडणूकीची चर्चा घडवून आणली जात आहे. शिंदे फडणवीस यांचे सरकार मजबूत सरकार आहे. त्यांच्याकडून ३ महिन्यात जनहिताचे शेतकरी हिताचे निर्णय घेतले गेले. त्यामुळे येत्या दोन वर्षानी निवडणूकांना सामोरे जाताना विरोधकांची काय हालत होईल. हे न बोललेलेच बरे. विरोधकांच्या पायाखालची वाळू आत्तापासून सरकू लागली असल्याचे खासदार शिंदे यांनी सांगितले.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ११ हजार कोटीच्या विकास कामाला मंजूरी दिली आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीसह प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रतील विकासाला गती मिळणार आहे. याशिवाय काटई गावातील समाज मंदीर आणि स्मशानभूमीच्या कामाकरीता ८० लाखाचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहितीही खासदार शिंदे यांनी यावेळी दिली.

टॅग्स :Shrikant Shindeश्रीकांत शिंदेShiv Senaशिवसेना