शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

पीडब्ल्यूडीच्या खात्यातील बदल्यांचा भ्रष्टाचार थांबला : मंत्री रवींद्र चव्हाण

By अनिकेत घमंडी | Updated: January 8, 2023 20:08 IST

पंतप्रधान मोदींचा ४०० प्लस हा नारा खरा करूया, शत प्रतिशत भाजपा करून दाखवूया असे आवाहन मंत्री चव्हाण यांनी केले.

कल्याण: पिडब्ल्यू खात्यातील बदल्यांचा भ्रष्टाचार आता पूर्ण थांबला असलयाचा दावा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केला. कल्याणमधील रामभाऊ कापसे व्याख्यानमालेच्या समारोपाच्या भाषणात त्यांनी ही माहिती दिली. अन्न नागरी पुरवठा विभागातील भ्रष्टचार देखील थांबवून पारदर्शकता करण्यासाठी मोठी आव्हानात्मक निर्णय घेण्यात येत असून सामान्य नागरिकाला धान्य मिळेल यासाठी गरीब कल्याण योजना राबवण्यात येत आहे.

कोरोना काळात ही योजना सुरू झाली, आतापर्यंत ८० कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्य देण्यात आले, सरकारच्या योजनांचा लाभ सामान्य नागरिकांना मिळायला हवा ही भावना या  शिंदे फडणवीस सरकारचा प्रयत्न आहे. दिवाळीच्या याच योजनेतून ७ कोटी नागरिकांना धान्य देण्यात आले. सामान्य माणसाला लागणाऱ्या आवश्यक त्या योजना या सरकारद्वारे करण्यात येत आहेत.

आगामी काळात आर्थिकदृष्ट्या योजना तयार करणं, त्यासाठी प्रयत्न करणं हे मोठं आव्हान आहे. सरकारी नोकऱ्या या सामान्य नागरिकांना कशा।मिळणार यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. ७५ हजार नोकऱ्या देण्याचे नियोजन करण्यात येत असून पोलीस दल, बँका आदी सर्व ठिकाणी नोकऱ्या।देण्यात येणार आहेत. तुम्ही आम्ही सगळ्यांनी आपलं सरकार आहे, हे सरकार जनसामान्यांचे सरकार आहे हे विचारात घ्यायला हवं, या सरकारने भरपूर वेगळे काम।केले असून विदर्भात अनुशेष भरून काढायला लावला.

कोकणात वेगळ्या पद्धतीने प्राधिकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, एमएमआरडीएच्या माध्यमातून खुंटलेला विकास पूर्ण  मार्गी लावण्यात आला. सबका साथ सबका विकास यादृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी अविरत कार्यरत आहेत, तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कर्मयोगी म्हणून कार्यरत आहेत, चला त्यांच्या पाठिशी आपण ऊभे राहूया. 

त्यावेळी कल्याण विकास फाउंडेशनच्या अध्यक्षा हेमा नरेंद्र पवार, माजी आमदार नरेंद्र पवार, सुभेदार वाडा कट्ट्याचे आनंद कापसे, दीपक।जोशी, आमोद काटदरे, माजी नगरसेवक वरुण पाटील, कोनगावच्या सरपंच रेखा पाटील, पद्माकर कुलकर्णी, शिवाजी आव्हाड आदी उपस्थित होते.

शत प्रतिशत भाजपपंतप्रधान मोदींचा ४०० प्लस हा नारा खरा करूया, शत प्रतिशत भाजपा करून दाखवूया असे आवाहन मंत्री चव्हाण यांनी केले.

टॅग्स :kalyanकल्याण