शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पीडब्ल्यूडीच्या खात्यातील बदल्यांचा भ्रष्टाचार थांबला : मंत्री रवींद्र चव्हाण

By अनिकेत घमंडी | Updated: January 8, 2023 20:08 IST

पंतप्रधान मोदींचा ४०० प्लस हा नारा खरा करूया, शत प्रतिशत भाजपा करून दाखवूया असे आवाहन मंत्री चव्हाण यांनी केले.

कल्याण: पिडब्ल्यू खात्यातील बदल्यांचा भ्रष्टाचार आता पूर्ण थांबला असलयाचा दावा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केला. कल्याणमधील रामभाऊ कापसे व्याख्यानमालेच्या समारोपाच्या भाषणात त्यांनी ही माहिती दिली. अन्न नागरी पुरवठा विभागातील भ्रष्टचार देखील थांबवून पारदर्शकता करण्यासाठी मोठी आव्हानात्मक निर्णय घेण्यात येत असून सामान्य नागरिकाला धान्य मिळेल यासाठी गरीब कल्याण योजना राबवण्यात येत आहे.

कोरोना काळात ही योजना सुरू झाली, आतापर्यंत ८० कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्य देण्यात आले, सरकारच्या योजनांचा लाभ सामान्य नागरिकांना मिळायला हवा ही भावना या  शिंदे फडणवीस सरकारचा प्रयत्न आहे. दिवाळीच्या याच योजनेतून ७ कोटी नागरिकांना धान्य देण्यात आले. सामान्य माणसाला लागणाऱ्या आवश्यक त्या योजना या सरकारद्वारे करण्यात येत आहेत.

आगामी काळात आर्थिकदृष्ट्या योजना तयार करणं, त्यासाठी प्रयत्न करणं हे मोठं आव्हान आहे. सरकारी नोकऱ्या या सामान्य नागरिकांना कशा।मिळणार यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. ७५ हजार नोकऱ्या देण्याचे नियोजन करण्यात येत असून पोलीस दल, बँका आदी सर्व ठिकाणी नोकऱ्या।देण्यात येणार आहेत. तुम्ही आम्ही सगळ्यांनी आपलं सरकार आहे, हे सरकार जनसामान्यांचे सरकार आहे हे विचारात घ्यायला हवं, या सरकारने भरपूर वेगळे काम।केले असून विदर्भात अनुशेष भरून काढायला लावला.

कोकणात वेगळ्या पद्धतीने प्राधिकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, एमएमआरडीएच्या माध्यमातून खुंटलेला विकास पूर्ण  मार्गी लावण्यात आला. सबका साथ सबका विकास यादृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी अविरत कार्यरत आहेत, तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कर्मयोगी म्हणून कार्यरत आहेत, चला त्यांच्या पाठिशी आपण ऊभे राहूया. 

त्यावेळी कल्याण विकास फाउंडेशनच्या अध्यक्षा हेमा नरेंद्र पवार, माजी आमदार नरेंद्र पवार, सुभेदार वाडा कट्ट्याचे आनंद कापसे, दीपक।जोशी, आमोद काटदरे, माजी नगरसेवक वरुण पाटील, कोनगावच्या सरपंच रेखा पाटील, पद्माकर कुलकर्णी, शिवाजी आव्हाड आदी उपस्थित होते.

शत प्रतिशत भाजपपंतप्रधान मोदींचा ४०० प्लस हा नारा खरा करूया, शत प्रतिशत भाजपा करून दाखवूया असे आवाहन मंत्री चव्हाण यांनी केले.

टॅग्स :kalyanकल्याण