शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

बिर्ला महाविद्यालयमध्ये उर्जा उत्सवाचा समारोप

By सचिन सागरे | Updated: February 12, 2024 16:25 IST

ज्यामध्ये चारशे विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले.

कल्याण : बिर्ला महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण आणि क्रीडा विभागातर्फे ‘पाच दिवसीय ऊर्जा उत्सव’ आयोजित करण्यात आला होता. केंद्र सरकारच्या ‘खेलो इंडिया’ अभियानाला चालना मिळावी आणि विद्यार्थ्यांना खेळाकडे आकर्षित व्हावे या उद्देशाने आयोजित या ऊर्जा महोत्सवात सुमारे अडीच हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ज्यामध्ये चारशे विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले.

या स्पर्धेत कबड्डी, हॉकी, फुटबॉल, रग्बी या गटातील खेळांसह धावणे, शॉटपुट आणि बुद्धिबळ अशा एकूण चौदा खेळांचा समावेश होता. पाच दिवसीय महोत्सवाचे उद्घाटन करताना महाविद्यालयाचे शिक्षण संचालक डॉ. नरेश चंद्र यांनी युवा पिढीच्या सर्वांगीण विकासासाठी खेळ हा अभ्यासक्रमाचा महत्त्वाचा भाग बनविण्याबाबत सांगितले. प्राचार्य डॉ. अविनाश पाटील यांनी देशाच्या जडणघडणीसाठी युवकांनी सुदृढ असण्याची गरज असून त्यात खेळाचा विशेष वाटा आहे. नाईट कॉलेजचे प्राचार्य डॉ. हरीश दुबे यांनीही खेळाला प्रोत्साहन देण्याबाबत सांगितले. या महोत्सवाचे आयोजक प्रा. अनिल तिवारी यांनी सर्व पाहुणे आणि सहभागींचे आभार मानले.

 वाय. डी. बागराव, डॉ. दत्ता क्षीरसागर, रेवती हंसवाडकर, डॉ. दिनेश वानुले, डॉ. नारायण तोटेवाड, सूरज अग्रवाल, डॉ. निश्मिता राणा, डॉ. अभिजीत रावल, प्रा. अरनॉल्ड जयथन्ना, वैभव पवार यांच्यासह अन्य व्यक्तींच्या विशेष भूमिका होत्या.

टॅग्स :kalyanकल्याण