शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

कल्याण-डोंबिवलीवरून मुंबईत आता सुसाट या! वाहतुकीच्या वेळेत बचत होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 06:34 IST

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी मंगळवारी या प्रकल्पाची पाहणी केली.

मुंबई - कल्याण-डोंबिवलीवरून ठाणे आणि मुंबईपर्यंत जाताना वाहतूककोंडीमुळे प्रवासी अक्षरश: मेटाकुटीला येतात. अनेक भागांत कासवगतीने वाहतूक पुढे सरकते.  मात्र, आता हा प्रवास जलद आणि वाहतूककोंडीमुक्त होणार आहे. कल्याण-डोंबिवलीवरून मुंबईत सुसाट जाता येणार आहे. कारण, एमएमआरडीएमार्फत माणकोली ते मोठागावदरम्यान उल्हासखाडीवर पुलाचे बांधकाम करण्यात येत असून, आजच्या घडीला या प्रकल्पाचे एकूण काम ८४ टक्के झाल्याचा दावा प्राधिकरणाने केला आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी मंगळवारी या प्रकल्पाची पाहणी केली. या पाहणीदरम्यान आयुक्तांनी या प्रकल्पाचे काम आणखी वेगाने करण्याच्या सूचना दिल्या. प्रकल्प वेळेत आणि वेगाने पूर्ण व्हावा, यासाठी सुरक्षितरीत्या प्रकल्पाचे काम पूर्ण करावे, असे देखील आयुक्त यावेळी म्हणाले.

डोंबिवली ते ठाणे वेळ वाचणारप्रकल्प पूर्ण झाल्यानंतर डोंबिवलीवरून ठाणेदरम्यान वाहतुकीच्या वेळेत बचत होणार आहे. या रस्त्यामुळे मुंब्रा, शिळफाटा, कळंबोली आणि पनवेल या क्षेत्रांत प्रवेश न करता प्रस्तावित कल्याण रिंग रोड आणि कटाईनाकावरून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६० आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८ वरून खोपोली मार्गे वाहतूक वळेल. ज्यामुळे  डोंबिवली ते ठाणे या रस्त्याने प्रवासाचा वेळ कमी होण्यास मदत होईल. सर्वसामान्यांना रेल्वेशिवाय वाहतुकीचे अतिरिक्त पर्याय उपलब्ध होतील.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी