शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

कल्याण-डोंबिवलीवरून मुंबईत आता सुसाट या! वाहतुकीच्या वेळेत बचत होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 06:34 IST

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी मंगळवारी या प्रकल्पाची पाहणी केली.

मुंबई - कल्याण-डोंबिवलीवरून ठाणे आणि मुंबईपर्यंत जाताना वाहतूककोंडीमुळे प्रवासी अक्षरश: मेटाकुटीला येतात. अनेक भागांत कासवगतीने वाहतूक पुढे सरकते.  मात्र, आता हा प्रवास जलद आणि वाहतूककोंडीमुक्त होणार आहे. कल्याण-डोंबिवलीवरून मुंबईत सुसाट जाता येणार आहे. कारण, एमएमआरडीएमार्फत माणकोली ते मोठागावदरम्यान उल्हासखाडीवर पुलाचे बांधकाम करण्यात येत असून, आजच्या घडीला या प्रकल्पाचे एकूण काम ८४ टक्के झाल्याचा दावा प्राधिकरणाने केला आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी मंगळवारी या प्रकल्पाची पाहणी केली. या पाहणीदरम्यान आयुक्तांनी या प्रकल्पाचे काम आणखी वेगाने करण्याच्या सूचना दिल्या. प्रकल्प वेळेत आणि वेगाने पूर्ण व्हावा, यासाठी सुरक्षितरीत्या प्रकल्पाचे काम पूर्ण करावे, असे देखील आयुक्त यावेळी म्हणाले.

डोंबिवली ते ठाणे वेळ वाचणारप्रकल्प पूर्ण झाल्यानंतर डोंबिवलीवरून ठाणेदरम्यान वाहतुकीच्या वेळेत बचत होणार आहे. या रस्त्यामुळे मुंब्रा, शिळफाटा, कळंबोली आणि पनवेल या क्षेत्रांत प्रवेश न करता प्रस्तावित कल्याण रिंग रोड आणि कटाईनाकावरून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६० आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८ वरून खोपोली मार्गे वाहतूक वळेल. ज्यामुळे  डोंबिवली ते ठाणे या रस्त्याने प्रवासाचा वेळ कमी होण्यास मदत होईल. सर्वसामान्यांना रेल्वेशिवाय वाहतुकीचे अतिरिक्त पर्याय उपलब्ध होतील.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी