शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

मुल्हेर गडावरील तोफांना मिळाली नवसंजीवनी,सह्याद्री प्रतिष्ठानने दरीतील तोफा गडावर नेल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 18:24 IST

Mulher Fort : नाशिकपासून १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या मुल्हेर गडावरील तोफा दरीत कोसळल्या होत्या. त्या गंज खात पडल्या होत्या. त्या तोफा पुन्हा मुल्हेर गडावर विराजमान करण्याचे काम सह्याद्री प्रतिष्ठानच्या कल्याण आणि अंबरनाथ विभागासह तीन मावळ्य़ांनी केले आहे.

कल्याण - स्वराज्याच्या लढाईत गडावरील तोफा गनिमांच्या विरोधात आग ओकायच्या. कालांतराने गड किल्ल्याचे पाहिजे तसे संवर्धन झाले नाही. नाशिकपासून १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या मुल्हेर गडावरील तोफा दरीत कोसळल्या होत्या. त्या गंज खात पडल्या होत्या. त्या तोफा पुन्हा मुल्हेर गडावर विराजमान करण्याचे काम सह्याद्री प्रतिष्ठानच्या कल्याण आणि अंबरनाथ विभागासह तीन मावळ्य़ांनी केले आहे.

नाशिकपासून १०० किलोमीटर अंतरावस असलेल्या मुल्हेर गड हा अतिमहत्वाचा होता. या गडावर शिवप्रसाद आणि रामप्रसाद या दोन तोफा होत्या. गडाचे संवर्धन झाले नाही. त्यामुळे गडावरील दोन्ही तोफा दोनशे वर्षापासून गडाच्या नजीकच्या दरीत कोसळून खाली पडल्या होत्या. सह्याद्री प्रतिष्ठानने ही बाब हेरली. त्यांनी कल्याण विभागासह राज्यातील अन्य दुर्ग भ्रमण करणा:या दरी गाठली. दरीतून या तोफा गडावर आणल्या आहे. त्यांना नवसंजीवनी देत या तोफा गडावर ज्या ठिकाणी होत्या. त्याच ठिकाणी ठेवण्याचे काम केले आहे. या तोफांचे वजन दोन हजार किलो आहे. शेकडो दुर्गसेवकांनी श्रमदान करीत एकीचे बळ दाखविल्याने या तोफा गडावर नेता आल्या. राज्य सरकारच्या पुरातत्व विभाग आणि मुल्हेर ग्रामपंचायत यांचेही सहकार्य मिळाले. पंधरा तास दुर्ग सेवकांनी अन्न पाणी ग्रहण न करता या तोफा गडावर वाहून नेल्या. या शिवकार्यात कल्याण विभागाचे भूषण पवार, वैष्णवी, गौरे, सोमनाथ पांचाळ, राहूल पवार, अभिषेक चव्हाण, स्वप्नील परब, शैलेश घोलप आणि दिनेश पादारे यांचासह शेकडो दुर्ग सेवकांचा सहभाग होता.

टॅग्स :thaneठाणेkalyanकल्याण