शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींचे आरक्षण घालविण्यात भाजपचे कट कारस्थान; काँग्रेस नेते माळी यांचा आरोप

By मुरलीधर भवार | Updated: July 23, 2022 20:04 IST

सरकारी उद्योग विकायला काढले आहे. त्यामुळे या संस्थांमधील ओबीसी आरक्षणाची संधी बाद झाली आहे. त्याचबरोब शैक्षणिक आरक्षण बाद केले आहे. राजकीय आरक्षणही बाद करण्याचे कट कारस्थान भाजपचे होते, असा आरोप माळी यांनी केला आहे.

कल्याण- आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणासाठी इंपिरिअल डेटा तयार केला होता. आज आमचे सरकार नसल्याने त्याचे सगळे श्रेय भाजपा सरकार घेत आहे. ओबीसींचे आरक्षण घालविण्यात भाजपचे कट कारस्थान असल्याचा आरोप काँग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेश अध्यक्ष भानुदास माळी यांनी आज येथे केले.

हिराचंद मुथा कॉलेजच्या वतीने व्हॉट इज ओबीसी? या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कॉलेजचे अध्यक्ष प्रकाश मुथा, प्राचार्य वैशाली गोखले, ठाणे जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष जयदीप सानप, निवृत्त पोलीस अधिकारी रविंद्र तायडे आदी मान्यवर उपस्थीत होते.

अध्यक्ष माळी यांनी सांगितले की, आघाडी सरकारने बांठिया आयोजागी स्थापना केली. बांठिया आयोगाने काही जिल्ह्यांत शून्य, १०, १५ आणि २० टक्के आरक्षण सुचविले आहे. त्यांचे हे सर्वेक्षण चुकीचे आहे. त्यात काही त्रूटी आहेत. त्या दूर करण्याची गरज आहे. या त्रूटी आघाडी सरकारशिवाय अन्य कोणतेही सरकार दूर करु शकत नाही. 

भाजप प्रणित केंद्र सरकारने खाजगी करण केले आहे. सरकारी उद्योग विकायला काढले आहे. त्यामुळे या संस्थांमधील ओबीसी आरक्षणाची संधी बाद झाली आहे. त्याचबरोब शैक्षणिक आरक्षण बाद केले आहे. राजकीय आरक्षणही बाद करण्याचे कट कारस्थान भाजपचे होते, असा आरोप माळी यांनी केला आहे. सामान्य माणसाला महागाईच्या खाईत लोटले आहे. त्यामुळे श्रीलंका आणि पाकिस्तानसारखी स्थिती आपल्या देशात उद्भवू शकते, अशी शक्यताही माळी यांनी यावेळी व्यक्त केली.

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणOBCअन्य मागासवर्गीय जातीkalyanकल्याणcongressकाँग्रेस