शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

१० टक्के कोट्यातील १३३५ घरे बिल्डरांच्या ताब्यात, भाजप आमदार गणपत गायकवाड यांची धक्कादायक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2021 18:26 IST

Kalyan News : दहा टक्के कोटय़ातील १३३५ आरक्षीत घरे बिल्डरांनी कल्याण डोंबिवली महापालिकेस हस्तांतरीत केलेली नाही. ही घरे बिल्डरांनी विकली आहेत. तर काही ठिकाणी भाडय़ाने दिलेली आहेत.

कल्याण - दहा टक्के कोटय़ातील १३३५ आरक्षीत घरे बिल्डरांनी कल्याण डोंबिवली महापालिकेस हस्तांतरीत केलेली नाही. ही घरे बिल्डरांनी विकली आहेत. तर काही ठिकाणी भाडय़ाने दिलेली आहेत. ही घरे महापालिकेने ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु करावी अशी मागणी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केली आहे.यासंदर्भात आमदार गायकवाड यांनी महापालिका आयक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली. आयुक्तांच्या भेटीपश्चात त्यांनी ही माहिती दिली. महापालिका हद्दीत 1क् टक्के कोटय़ातील घरे बिल्डरांच्या ताब्यात आहे. ही घरे महापालिकेने ताब्यात घेतलेली नाही. ही घरे बिल्डरांनी विकली आहेत. काही ठिकाणी भाडय़ो दिलेली आहेत. याविषयी आयुक्तांनी हात वरती केले आहे. हा विषय ठाणो जिल्हाधिकारी यांच्या अखत्यारीत आहे. त्यांच्याकडून ही कारवाई केली पाहिजे असे सांगितले आहे. आमदार गायकवाड यांनी १३३५ घरे महापालिकेने ताब्यात घेतली नसल्याची बाब माहिती अधिकारात माहिती मागवून घेतली होती. आमदारांचा हा गौप्यस्फोट पाहता महापालिका 10 टक्के कोटय़ातील घरे ताब्यात घेण्याबाबत किती उदासीन आहे की बाब समोर आली आहे.नुकताच कल्याण स्टेशन पश्चीम परिसरातील स्मार्ट सिटी सुधारणा प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ झालेला आहे. मात्र स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कल्याण पूव्रेतील विकास कामांना प्राधान्य दिलेले नाही. काही ठिकाणी स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या जागा ताब्यात आलेल्या नाहीत. महापालिका शून्य कचरा मोहिम राबवित असली तरी अनेक ठिकाणी कचरा वेळेवर उलला जात नाही. घंडागाडीवर कामगारांनी कोरोना काळात काम केले आहे. त्यांना पगार दिला जात नाही. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. रस्त्यावरील चेंबर्स झाकणो फुटली आहे.त्याच्या दुरुस्ती कामाचे बिल कंत्रटदार लाटत आहे. या कामाकडे आयुक्तांनी लक्ष द्यावे अशी मागणी आमदार गायकवाड यांनी आयुक्तांशी केलेल्या चर्चे दरम्यान केली. कल्याण पूव्रेतील चिंचपाडा, माणेरे, आशेळे, नांदीवली, वसार, डावलपाडा, द्वारली या भागात  पाणी पुरवठा अनियमित व कमी दाबाने होत आहे. या भागातील रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. पुना लिंक रोडच्या सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचे काम अर्धवट सोडले आहे. मलंग रोडवरील पथ दिवे बंद अवस्थेत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम कोणत्या कारणामुळे थांबले आहे याची माहिती आमदार गायकवड यांनी आयुक्तांकडे मागितली.या विविध प्रकरणात आयुक्तांनी भेट देऊन पाहणी करावी. हे विषय मार्गी लावण्यात यावे अशी मागणी आमदार गायकवाड यांनी केली आहे. आयुक्तांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली जाईल असे आश्वासन आमदारांना चर्चेअंती  दिले आहे.

टॅग्स :kalyanकल्याण