शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

जगातला सगळ्यात महागडा आंबा माहित्येय का? १ किलो घ्यायलाही फुटेल घाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2020 17:38 IST

जगभरातील सगळ्यात जास्त भारतीय लोक आंबा खातात.

आंबा खायला सगळ्यांनाच आवडतं. वाढत्या उन्हाळ्यात मनाला आनंद देणारा आंबा असतो. तोंडाला पाणी सुटलं ना? उन्हाळ्यात असं एकही घर नसेल जिथे आंबे खाल्ले जात नाहीत. आंब्याला फळांचा राजा असं म्हटलं जातं. हापूस, पायरी, तोतापूरी, लंगडा असे अनेक आंब्याचे प्रकार आहेत. जगभरातील सगळ्यात जास्त भारतीय लोक आंबा खातात. पण तुमचा विश्वास बसणार नाही. जगातील सगळ्यात महागडा आंबा भारतात मिळत नाही.  तसंच या आंब्याची किंमत ऐकूनच अनेक लोकांना सुद्धा घाम फुटतो. चला तर मग जाणून घेऊया या आंब्याबाबत.

ताईयो नो तामागो (एग ऑफ द सन) असा एक आंब्यांचा प्रकार आहे. हा आंबा जपानच्या मियाजाकी प्रांतात पिकवला जातो. तसंच संपूर्ण जपानमध्ये विकला सुद्धा जातो. दरवर्षी खास आणि सगळ्यात आधी पिकवलेल्या आंब्यांची बोली लावून लिलाव केला जातो. त्यामुळे या आंब्याचे भाव गगनाला भिडतात.

या आंब्याची शेती इतर पिंकाप्रमाणे कधीही करता येत नाही. फक्त ऑर्डर असेल तरच या पिकांची शेती केली जाते. या आंब्याचं वेगळेपणं असं आहे की हा आंबा अर्धा लाल आणि अर्धा पिवळा असतो. जपानमध्ये हिवाळा आणि उन्हाळ्यात या आंब्याचं पीक घेतलं जातं. हे आंबे खूप महाग असतात.

२०१७ मध्ये  या आंब्याच्या एका जोडीसाठी बोली लावण्यात आली होती. त्यावेळी ही जोडी ३ हजार ६०० डॉलर म्हणजे ७२ हजार रुपयांना विकली होती. प्रत्येक आंब्याचं वजन ३५० ग्राम होतं.  तुम्ही विचारात पडला असाल की, ७०० ग्राम आंब्याची किंमत एव्हढी जास्त कशी,  हेच एक किलो आंबे विकत घेण्यासाठी तुम्हाला तीन लाखांपेक्षा जास्त पैसे मोजावे लागतील.

हे आंबे पिकवत असताना खूप खबरदारी घेतली जाते. शेतकरी आंब्यांना बाहेरून जाळे लावून ठेवतात. शेतकरी या आंब्यांना पिकल्यानंतर खाली पडू देत नाहीत. जाळी लावल्यामुळे आंबे जाळीत पडतात. हे आंबे खूप चविष्ट आणि रसदार असल्याचे स्थानिक लोक सांगतात. 

ज्योती कुमारी होणार 'सुपर 30' ची विद्यार्थीनी; मोफत शिक्षण देणार

बापरे! याने हव्यासापोटी शेजाऱ्यांच्या १२६ चपला चोरल्या; कारण वाचाल तर हैराण व्हाल

टॅग्स :Jara hatkeजरा हटके