शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

जगातला सगळ्यात महागडा आंबा माहित्येय का? १ किलो घ्यायलाही फुटेल घाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2020 17:38 IST

जगभरातील सगळ्यात जास्त भारतीय लोक आंबा खातात.

आंबा खायला सगळ्यांनाच आवडतं. वाढत्या उन्हाळ्यात मनाला आनंद देणारा आंबा असतो. तोंडाला पाणी सुटलं ना? उन्हाळ्यात असं एकही घर नसेल जिथे आंबे खाल्ले जात नाहीत. आंब्याला फळांचा राजा असं म्हटलं जातं. हापूस, पायरी, तोतापूरी, लंगडा असे अनेक आंब्याचे प्रकार आहेत. जगभरातील सगळ्यात जास्त भारतीय लोक आंबा खातात. पण तुमचा विश्वास बसणार नाही. जगातील सगळ्यात महागडा आंबा भारतात मिळत नाही.  तसंच या आंब्याची किंमत ऐकूनच अनेक लोकांना सुद्धा घाम फुटतो. चला तर मग जाणून घेऊया या आंब्याबाबत.

ताईयो नो तामागो (एग ऑफ द सन) असा एक आंब्यांचा प्रकार आहे. हा आंबा जपानच्या मियाजाकी प्रांतात पिकवला जातो. तसंच संपूर्ण जपानमध्ये विकला सुद्धा जातो. दरवर्षी खास आणि सगळ्यात आधी पिकवलेल्या आंब्यांची बोली लावून लिलाव केला जातो. त्यामुळे या आंब्याचे भाव गगनाला भिडतात.

या आंब्याची शेती इतर पिंकाप्रमाणे कधीही करता येत नाही. फक्त ऑर्डर असेल तरच या पिकांची शेती केली जाते. या आंब्याचं वेगळेपणं असं आहे की हा आंबा अर्धा लाल आणि अर्धा पिवळा असतो. जपानमध्ये हिवाळा आणि उन्हाळ्यात या आंब्याचं पीक घेतलं जातं. हे आंबे खूप महाग असतात.

२०१७ मध्ये  या आंब्याच्या एका जोडीसाठी बोली लावण्यात आली होती. त्यावेळी ही जोडी ३ हजार ६०० डॉलर म्हणजे ७२ हजार रुपयांना विकली होती. प्रत्येक आंब्याचं वजन ३५० ग्राम होतं.  तुम्ही विचारात पडला असाल की, ७०० ग्राम आंब्याची किंमत एव्हढी जास्त कशी,  हेच एक किलो आंबे विकत घेण्यासाठी तुम्हाला तीन लाखांपेक्षा जास्त पैसे मोजावे लागतील.

हे आंबे पिकवत असताना खूप खबरदारी घेतली जाते. शेतकरी आंब्यांना बाहेरून जाळे लावून ठेवतात. शेतकरी या आंब्यांना पिकल्यानंतर खाली पडू देत नाहीत. जाळी लावल्यामुळे आंबे जाळीत पडतात. हे आंबे खूप चविष्ट आणि रसदार असल्याचे स्थानिक लोक सांगतात. 

ज्योती कुमारी होणार 'सुपर 30' ची विद्यार्थीनी; मोफत शिक्षण देणार

बापरे! याने हव्यासापोटी शेजाऱ्यांच्या १२६ चपला चोरल्या; कारण वाचाल तर हैराण व्हाल

टॅग्स :Jara hatkeजरा हटके