शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

Raksha Bandhan 2020: इको फ्रेंडली 'कोरोना राखी' सुपरहिट; ग्राहकांकडून मोठी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2020 16:57 IST

Raksha Bandhan 2020: नव्या संकल्पनेला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद; कोरोना राखीला मोठी मागणी

हैदराबाद: देशभरात रक्षाबंधनाचा सण साजरा होत आहे. मात्र कोरोना संकटामुळे रक्षाबंधनावेळी असणारा असलेला उत्साह दिसत नाही. त्यामुळे यंदा राख्यांना फारशी मागणी आहे. मात्र तेलंगणामधल्या एका दुकानात विकली जाणारी कोरोना राखी सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. ही राखी पर्यावरणपूरक असून ती शेणापासून तयार करण्यात आली आहे.कोरोना संकटाचा मोठा फटका रक्षाबंधनाला बसला आहे. मात्र या परिस्थितीतही काहींनी कल्पना लढवत नवे मार्ग शोधले आहेत. तेलंगणात आकाश नावाची व्यक्ती कोरोना राखी विकत आहे. 'यावर्षी कोरोनामुळे विक्रीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे राखी विकल्या जाव्यात यासाठी मी काहीतरी नवीन करण्याचं ठरवलं. यावर्षी मी गायीच्या शेणापासून तयाप केलेल्या कोरोना राख्या विकत आहे. काही लोकांनी त्या खरेदी केल्या आणि त्या त्यांना आवडल्या,' असं आकाश यांनी सांगितलं. काही जण सण लक्षात घेऊन व्यवसाय करतात. मात्र कोरोनामुळे व्यवसायावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. 'मी तयार केलेल्या राख्या विकल्या जातील का, याबद्दल साशंकता होती. मात्र त्यांची विक्री होणं अत्यंत गरजेचं होतं. अन्यथा मोठं नुकसान झालं असतं. राख्यांच्या विक्रीसाठी आणखी वर्षभर वाट पाहावी लागली असती,' अशा शब्दांत आकाश यांनी व्यवसायातील समस्या बोलून दाखवली.कोरोनामुळे यंदा रक्षाबंधन दरवर्षीप्रमाणे साजरं होताना दिसत नाही. खबरदारीचा उपाय म्हणून अनेक जण बाहेर पडलेले नाहीत. अनेकांनी रक्षाबंधन साजरं करणं नाईलाजास्तव टाळलं आहे. त्याचा फटका राखी उत्पादकांना आणि विक्रेत्यांना बसला आहे. राख्यांची बाजारपेठ काही हजार कोटींची आहे. या बाजारपेठेला यंदा कोरोनामुळे फटका बसला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRaksha Bandhanरक्षाबंधन