शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

ऐकावं ते नवलच! मृत्यूच्या 5 तासानंतर जिवंत झाली व्यक्ती, सांगितल्या निधनानंतरच्या गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2018 09:15 IST

मृत्यू झाल्यानंतर व्यक्ती पुन्हा जिवंत झाल्याचं आपण फक्त गोष्टींमध्ये ऐकलं आहे.

अलीगड- मृत्यू झाल्यानंतर व्यक्ती पुन्हा जिवंत झाल्याचं आपण फक्त गोष्टींमध्ये ऐकलं आहे. पण उत्तर प्रदेशमधील अलीगडमध्ये ही घटना घडली आहे. तेथे एक व्यक्ती त्याच्या निधनानंतर 5 तासाने जिवंत झाला.  अलीगडच्या अतरोलीमधील किरथल गावात राहणाऱ्या रामकिशोर यांचं काही दिवसांपूर्व निधन झालं. तब्येत व्यवस्थित असताना रामकिशोर यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या संपूर्ण परिवाराला धक्का बसला. रामकिशोर यांच्या मृत्यूची वार्ता सर्व नातेवाईकांना देण्यात आली. त्यानंतर सर्वांनी घरी यायलाही सुरूवात केली. 

रामकिशोर यांच्यावर अंतिम संस्कार करण्याची तयार सुरू असताना अतानक मृताच्या शरीरात हालचाल पाहायला मिळाली. हे पाहून तेथे असणारे सर्वच जण हैराण झाले. मृत्यू झालेले रामकिशोर अचानक उठून बसले. 'मी एकदम ठीक आहे. चुकून मला घेऊन गेले होते, आता परत पाठवल', असं रामकिशोर आंनी म्हटलं. 

रामकिशोर अचानक उठल्याने त्यांच्या घरातील वातावरण क्षणात बदलून गेलं. त्या पाच तासात नेमकं काय घडलं? या सर्वांना जाणून घेण्याची उत्सुकता होती.  निधन झाल्यानंतर 5 तासात काय घडलं? त्याबद्दलचा घटनाक्रम रामकिशोर यांनी सांगितला. 5 तासापैकी जास्त मला आठवत नाही. पण काही गोष्टी सांगता येतील. 'मी जेथे गेलो होतो तेथे एक बैठक सुरू होती. काही दाढीवाले महात्मा त्यांच्या वरिष्ठांशी बोलत होते. त्याचदरम्यान एका वृद्ध व्यक्तीने माझ्याबद्दल अनेक प्रश्न विचारले. याला इथे का आणलं, अजून वेळ आहे, असं त्या वृद्ध व्यक्तीने म्हटलं. यानंतर लगेचच मला एक धक्का लागल्या सारखं झालं आणि जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मी तुम्हाला रडताना पाहिलं, अशी माहिती रामकिशोर यांनी दिली.