शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

20 वर्षांपासून 'तो' बायकोशी बोललाच नाही, बाजुला बसताच ढसाढसा रडला; सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2024 12:30 IST

एका छोट्याशा भांडणानंतर एक कपल एक दोन वर्षे नव्हे तर तब्बल 20 वर्षे एकमेकांशी बोलत नव्हतं.

कपलमध्ये भांडण होणं ही एक सामान्य गोष्ट आहे. पती-पत्नीमध्ये विविध कारणांमुळे नेहमीच वाद होत असतात. पण ते पुन्हा सगळं विसरून आनंदाने जगू लागतात. एक हैराण करणारी गोष्ट आता समोर आली आहे. एका छोट्याशा भांडणानंतर एक कपल एक दोन वर्षे नव्हे तर तब्बल 20 वर्षे एकमेकांशी बोलत नव्हतं. यामध्ये पती पत्नीवर इतका नाराज होता की, एकत्र राहत असूनही त्याने तिच्याशी कधीही काहीही न बोलण्याची शपथ घेतली होती.

जपानमधील पती-पत्नी ओटौ काटायामा आणि युमी 20 वर्षांपासून एका विचित्र नात्यात राहत होते. ओटो युमीशी 20 वर्षे एक शब्दही बोलला नाही. ते तीन मुलांचे पालक होते आणि त्यांचं चांगलं संगोपन करत होते. एके दिवशी त्यांच्या मुलाने होक्काइडो टीव्हीला एक मेल लिहून ही बाब सांगितली आणि त्यांना ते ठीक करण्यासही सांगितले. तिने तिच्या आईला नेहमीच एकटं आणि दुःखी पाहिं आहे कारण तिचे वडील तिच्याशी 20 वर्षांपासून बोलत नाहीत. टीव्ही शोने हे आव्हान म्हणून स्वीकारलं आणि जोडप्याला बोलण्यासाठी बोलावलं.

जेव्हा ओटोला विचारलं की, तू तुझ्या बायकोशी का बोलत नाहीस? त्याने उत्तर दिलं की - मी यूमीवर रागावलो आहे कारण ती फक्त आमच्या मुलांकडे लक्ष देते आणि माझी सर्वात कमी काळजी घेते. ओटोने आपला राग चुकीचा असल्याचं म्हटलं. क्रूने ओटोला एक व्हिडीओ दाखवला ज्यामध्ये युमी त्याला विचारत होती - तुझं वय किती आहे? तुझ्या आवडीचा खाद्यपदार्थ कोणता? तुझा आवडता रंग कोणता आहे? आता मी तुम्हाला माझ्या भावना सांगतो. मला तुझ्याशी बोलायचं आहे. मी नारा पार्कमध्ये वाट पाहत आहे. तू येणार आहेस का?

यानंतर कपल पार्कमध्ये भेटले आणि त्यांची मुले त्यांना दुरूनच गुपचूप पाहत होते आणि त्यांचं संभाषण ऐकत होते. ओटो आपल्या पत्नीला म्हणाले की, 'आपण बोललो त्याला खूप दिवस झाले. तुला मुलांची खूप काळजी होती. युमी, तू आत्तापर्यंत खूप त्रास सहन केला आहेस. मी प्रत्येक गोष्टीसाठी तुझा आभारी आहे. यानंतरही मला बोलायचे आहे. मला आशा आहे की आम्ही येथून सर्वकाही ठीक करू शकू. दोघेही रडू लागले आणि हे सर्व पाहून त्यांची मुलेही भावूक होऊन रडू लागली.