शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

१, २ नव्हे तर तब्बल ४ मुलांसोबत मुलगी पळाली; लग्नासाठी कन्फ्यूज झाल्यानंतर ‘असा’ निवडला जोडीदार

By प्रविण मरगळे | Updated: March 5, 2021 21:30 IST

पंचायतीने मुलीसमोर प्रस्ताव ठेवला की, तू या चौघांपैकी कोणत्या मुलासोबत लग्न करण्यास तयार आहे? त्यावेळी या मुलीचाही गोंधळ उडाला.

आपण अनेक बातम्या वाचत असतो, सोशल मीडिया आल्यापासून बातम्यांचा वेग प्रचंड वाढला आहे. सध्या आम्ही तुम्हाला अशी बातमी देतोय ती ऐकून तुमच्या डोक्यात अनेक विचार घोंगावतील, हे प्रकरण उत्तर प्रदेशातील आंबेडकर नगर येथील आहे, येथे एक मुलगी लग्न करण्यासाठी एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल ४ मुलांसोबत घरातून पळाली. पण नेमकं त्या चौघांपैकी कोणाला नवरा बनवायचं यात ती कन्फ्यूज झाली.

न्यूज १८ च्या रिपोर्टनुसार ही बातमी कोतवाली टांडा येथील आहे, ५ दिवसांपूर्वी चार युवकांनी एका मुलीला घरातून पळवून आणलं, त्यांनी २ दिवस नातेवाईकांपासून मुलीला लपवून ठेवलं, पण त्यानंतर सगळ्यांना पकडलं, वास्तविक मुलीच्या घरच्यांनी कायद्याचा धाक दाखवला तर हे प्रकरण पंचायतीसमोर पोहचले. पंचायतीने मुलीसमोर प्रस्ताव ठेवला की, तू या चौघांपैकी कोणत्या मुलासोबत लग्न करण्यास तयार आहे? त्यावेळी या मुलीचाही गोंधळ उडाला.

पंचायतीसमोर पेच उभा राहिल्यानंतर त्यांनी चारही मुलांच्या नावाने चिठ्ठी उडवली आणि एका लहान मुलाच्या हातातून त्यातील एक उचलण्यात आली, मुलाने चिठ्ठी उचलताच तीन दिवसांपासून सुरू असलेला गोंधळ संपला आणि मुलीने चिठ्ठीत ज्या मुलाचे नाव आले त्याच्यासोबत लग्नाची गाठ बांधली,

टॅग्स :marriageलग्न