शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

Coronavirus: आम्ही लग्नाळू! PPE किट्स घालून नवरी थेट हॉस्पिटलमध्ये पोहचली; कोविड वार्डात लग्नसोहळा पार पडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2021 20:03 IST

परदेशात राहणाऱ्या अभिरामला लग्नाच्या तयारी दरम्यान कोरोना संक्रमण झालं. त्यानंतर त्याची आईही कोरोनाबाधित आढळली.

ठळक मुद्देकोरोना संक्रमित झाल्यानंतर दोघांच्या कुटुंबाने २५ एप्रिल रोजी ठरलेलं लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.नवरीच्या आग्रहास्तव जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन कोविड वार्डात लग्न सोहळा पार पडला.वार्डातील इतर कोरोना रुग्णही या विवाह सोहळ्यात सहभागी झाले. कोरोना वार्डात नवरी आणि तिच्या नातेवाईकांनी पीपीई किट्स घालून आत प्रवेश केला होता.

तिरुवनंतपुरम – केरळच्या अलप्पुझा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्येच कोरोना काळात एका कपलनं लग्न केलं आहे. यावेळी नवरीनं पीपीई किट्स घातलं होतं. कारण नवऱ्या मुलाला कोरोना झाला होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने हे लग्न लावण्यात परवानगी देण्यात आली.

अलाप्पुझा येथे राहणारे सोम आणि अभिराम या दोघांनी कोविड वार्डात लग्न केले आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना अनेकांनी लग्न समारंभ पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु केरळमध्ये कपलने कोरोना काळातही चक्क कोविड वार्डात लग्न केल्याचं समोर आलं आहे. या दोघांचे लग्न यापूर्वीच ठरलं होतं. परंतु नवऱ्याला कोरोना झाल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर नवरीने पीपीई किट्स घालून कोविड वार्डातच युवकासोबत लग्न केले. यावेळी संपूर्ण वार्डात लग्नाचं वातावरण होतं.

परदेशात राहणाऱ्या अभिरामला लग्नाच्या तयारी दरम्यान कोरोना संक्रमण झालं. त्यानंतर त्याची आईही कोरोनाबाधित आढळली. या दोघांना अलाप्पुझा मेडिकल कॉलेजमध्ये कोविड वार्डात उपचारासाठी दाखल केले होते. कोरोना संक्रमित झाल्यानंतर दोघांच्या कुटुंबाने २५ एप्रिल रोजी ठरलेलं लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. परंतु नवरीच्या आग्रहास्तव जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन कोविड वार्डात लग्न सोहळा पार पडला. वार्डातील इतर कोरोना रुग्णही या विवाह सोहळ्यात सहभागी झाले. कोरोना वार्डात नवरी आणि तिच्या नातेवाईकांनी पीपीई किट्स घालून आत प्रवेश केला होता.

केरळमध्ये शनिवारी कोविडचे ७३ आरोग्य कर्मचाऱ्यांसह २६ हजार ६८५ कोरोना संक्रमित आढळले. त्याचसोबत राज्यात सक्रीय रुग्णांची संख्या वाढून ती १ लाख ९८ हजारापर्यंत पोहचली आहे. केरळ सरकारने सांगितले की, राज्यात आतापर्यंत १३ लाख ७७ हजार १८६ लोकांना कोरोनाचं संक्रमण झालं आहे. मागील २४ तासांत २५ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत राज्यात ५ हजाराहून अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी लोकांना सतर्कतेचे आवाहन करत कोरोनाचं संक्रमण कमी करण्यासाठी योग्य त्या खबरदारी घेण्यास सांगितलं आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या