शहरं
Join us  
Trending Stories
1
“कधीही कोणत्याही उपराष्ट्रपतींना अशी राजकीय विधाने करताना पाहिले नाही”: कपिल सिब्बल
2
लाडकी बहीण योजना: एप्रिलचा हप्ता कधी मिळेल? ५०० मिळणार की १५००? नियम बदलले का? जाणून घ्या
3
“अमित शाह भेट वैयक्तिक होती तर तो भार सरकारी तिजोरीवर कशाला, तटकरेंनी...”; कुणी केली टीका?
4
२००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर भरावा लागणार जीएसटी? सरकारने केली घोषणा
5
अरविंद केजरीवाल यांच्या लेकीचे फाईव्ह स्टार हॉटेलात थाटात लग्न...! जावई कोण? काय करतो...
6
टेस्ला भारतात येण्यापूर्वी पंतप्रधान मोदींची मस्क यांच्याशी चर्चा; फोनवर काय झाला संवाद?
7
“उद्या बाळासाहेबांच्या आवाजात शरद पवार, सोनिया गांधी देवमाणूस आहेत असे वदवून घ्याल”
8
IPL 2025 : जुने तेवर दिसले! दिग्गज क्रिकेटर म्हणाला; लवकरच रोहितच्या भात्यातून मोठी खेळीही येईल
9
साखरपुड्यातच होणाऱ्या पत्नीने प्रियकराला मिठीत घेतलं अन्... लग्नाचे स्वप्न पाहणाऱ्या अधिकाऱ्याने आयुष्य संपवलं!
10
“काहीही चूक नाही, हिंदी देशाची भाषा आहे, मुलांना...”; सक्तीला संजय निरुपम यांचे समर्थन
11
हिंदी सक्तीला विरोध की पाठिंबा? आदित्य ठाकरे म्हणाले, “प्रगतीसाठी जास्त भाषा येणे गरजेचे”
12
रोल्स रॉयसच्या कारची नावे कायम भुतांवरून का असतात? इतर कंपन्यांनी ठेवली तर कोणी घेणारही नाही...
13
अन् बोभाटा झाला...! घरच्यांपासून बँकॉक ट्रिप लपविण्यासाठी काकांनी पासपोर्टची पाने फाडली; आता जगाला समजले...
14
शाळेच्या कार्यक्रमात प्रेम जागे झाले आणि तिने सगळं संपवलं; प्रियकरासाठी केली तीन मुलांची हत्या
15
"आम्हाला सांगण्याऐवजी तुमच्या देशातल्या अल्पसंख्याकांचे रक्षण करा"; भारताने बांगलादेशला सुनावले
16
IPL 2025: भाई... हा नशेत आहे का?; अर्जुन तेंडुलकरच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स
17
गजकेसरी, लक्ष्मी नारायण राजयोगात अक्षय्य तृतीया: ८ राशींना अक्षय्य लाभ, यश-प्रगती; शुभ घडेल!
18
Shani Dev: शनिशिंगणापुरला शनि मंदिराचा चौथरा आहे पण छप्पर नाही; असे का? जाणून घ्या कारण...
19
“हिंदू, हिंदी, हिंदूराष्ट्र लादण्याचा BJPचा अजेंडा, भाषेची सक्ती रद्द करा”: हर्षवर्धन सपकाळ
20
Astro Tips:थाटामाटात लग्न करून वर्षभरात होणारे घटस्फोट थांबवण्यासाठी 'हे' मुद्दे वेळीच लक्षात घ्या!

माझा नवरा, तुझी बायको! बत्ती गुल अन् बदलल्या वधू; दोन बहिणांच्या लग्नात अजब गोंंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 15:31 IST

लोडशेडिंगचे असेही साईड इफेक्ट्स! विधी पूर्ण झाल्यावर समजलं भलत्याशीच लग्न लागलं

उज्जैन: लग्नसोहळा सुरू असताना वीज पुरवठा खंडित झाल्यानं एक अजब घटना घडली. लग्न सुरू असताना अंधार झाल्यानं वधू वरांची अदलाबदल झाली. जेव्हा वीज पुरवठा सुरळात झाला, त्यावेळी आपल्या समोर असलेली व्यक्ती पाहून चौघांनाही धक्का बसला. त्यानंतर सप्तपदीवेळी ही चूक सुधारण्यात आली.

जिल्ह्याच्या इंगोरिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. रमेशलाल यांच्या तीन मुली आणि एका मुलाचा विवाह होता. त्यापैकी दोन मुली, निकिता आणि करिश्मा यांचा विवाह दंतेवाड्यातील भोला आणि गणेश यांच्याशी झाला. दोन तरुण वेगवेगळ्या कुटुंबातील आहेत. वरात आल्यानंतर रात्री ११.३० वाजता माता पूजनाचा विधी झाला. दोन नवरदेवांनी वेगवेगळ्या वधूंचा हात धरून पूजा केली.

निकिताचा विवाह भोलाशी आणि करिश्माचं लग्न गणेश सोबत ठरलं होतं. पूजा सुरू होण्याच्या आधी वीज पुरवठा खंडित झाला. रात्री १२.३० च्या सुमारास वीज आली. त्यावेळी निकिताच्या हातात गणेशचा आणि करिश्माच्या हातात भोलाचा हात होता. हे पाहून सगळ्यांनाच धक्का बसला. पहाटे ५ वाजता दाम्पत्यांनी सप्तपदी घेतली. त्यावेळी ही चूक सुधारण्यात आली. 

गावात विजेची समस्या असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं. गावात दररोज वीज जाते. कित्येक तास वीज पुरवठा खंडित असतो. त्याचमुळे विवाह सोहळ्यात वधू-वराची अदलाबदल झाल्याचं गावकरी म्हणाले.