शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
9
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
10
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
11
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
12
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
13
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
14
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
15
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
16
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
17
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
18
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
19
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

जि.प.चा टंचाई आराखडा फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 12:11 IST

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; १३ लाखांचाच आराखडा सादर

सुशील देवकर जळगाव : जि.प.ने २०१९-२० साठी केवळ १८ गावांना १८ विशेष नळपाणी योजना दुरूस्ती योजनांची तरतूद असलेला अवघ्या १३ लाखांचा टंचाई आराखडा सादर केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. हा आराखडा सोमवारीच जिल्हाधिकाऱ्यांनी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे परत पाठविला असून संभाव्य टंचाईचा फेरआढावा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.दरवर्षी उन्हाळ्यात जाणवणाºया पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हापरिषदेकडून संभाव्य टंचाईवरील उपाययोजनांचा आराखडा मागविला जातो. त्यास जिल्हाधिकाºयांकडून मंजुरी देऊन टंचाई विभागाच्या नियंत्रणाखाली या आराखड्याची अंमलबजावणी केली जात असते. मागील वर्षी जिल्ह्यात गत १५ वर्षातील तीव्र दुष्काळ होता. त्यामुळे तब्बल २२१ टँकर द्वारे जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यात आला होता. यंदा झालेल्या अतिवृष्टी व सरासरीपेक्षा दीडपट पावसामुळे टँकरच्या संख्येत घट होणार असल्याचा अंदाज होता. मात्र आराखड्यात टँकरसाठी काहीच तरतूद केलेली नाहीे.फक्त १८ गावांसाठी १८ उपाययोजनाप्रारंभी आराखडा सुमारे २कोटी १२ लाखांचा होता. त्यात २९१ गावांचा समावेश करून सुमारे ३५६ टंचाई उपाययोजना प्रस्तावित केल्या होत्या. मात्र जि.प.ने प्रत्यक्षात जिल्हा प्रशासनाकडे सादर केलेल्या १३ लाख ९० हजारांच्या टंचाई आराखड्यात केवळ अमळनेर व पारोळा या दोन तालुक्यात १८ गावांमधील १८ विशेष नळपाणी योजना दुरुस्तीच्या प्रस्तावांचाच समावेश आहे. त्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा, विहीर अधिग्रहण,आदी इतर कोणत्याही उपाययोजनांचा समावेश नाही. जिल्ह्णात जरी अतिवृष्टी झालेली असली तरीही अनेक तालुक्यांमधील काही ठरावीक भागात उन्हाळ्यात दरवर्षीच पाणीटंचाई जाणवत असते. मात्र त्याचा अंदाज न घेताच जि.प.ने टंचाई आराखडा सादर केल्याने जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी हा आराखडा जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे परत पाठविला आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव