शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

जळगावात 26 रोजी शून्य सावली दिवस

By admin | Updated: May 22, 2017 15:51 IST

शून्य सावली दिवस जळगावकरांना 26 मे रोजी ही घटना अनुभवता येणार असल्याची माहिती खगोल अभ्यासक अमोघ जोशी यांनी ‘लोकमत’ला दिली.

 जळगाव, दि.22 - सनडायल (सावलीच्या घडय़ाळ) नुसार 12 वाजता व हातातील घडय़ाळानुसार 12 वाजून काही मिनिटांनी सूर्य डोक्यावर येतो आणि आपली सावली पायाजवळ पडते. निसर्गाच्या या अद्भूत घटनेला ‘शून्य सावली दिवस’ किंवा ‘ङिारो श्ॉडो डे’ असे म्हणतात. जळगावकरांना 26 मे रोजी ही घटना अनुभवता येणार असल्याची माहिती खगोल अभ्यासक अमोघ जोशी यांनी ‘लोकमत’ला दिली. 

असे रोज का घडत नाही..
पृथ्वीवर तीन काल्पनिक रेषा आहेत. पृथ्वीच्या मध्य रेषेला विषुववृत्त म्हणतात. या रेषेच्यावर उत्तरेस 23.5 अंशावर असलेल्या रेषेला कर्कवृत्त आणि मध्य रेषेच्या खाली दक्षिणेस 23.5 अंशावर असलेल्या रेषेला मकरवृत्त म्हणतात. 21 मार्च रोजी सूर्य पृथ्वीच्या विषुववृत्तावर असतो. त्यावेळी तो शून्य अंशावर असतो. त्यानंतर तो  उत्तरेकडे सरकायला लागतो. त्याला आपण उत्तरायण म्हणतो. सूर्य +23.5 अंश उत्तरेस जातो. परत फिरून 22 सप्टेंबर रोजी सूर्य विषुववृत्तावर येतो. त्यावेळी सूर्य शून्य अंशावर असतो. त्यानंतर तो दक्षिणेकडे सरकायला लागतो त्याला आपण दक्षिणायन म्हणतो. सूर्य -23.5 अंश दक्षिणेस जातो. हे उत्तरायण व दक्षिणायनच्या काळात घडत असते.
 
सूर्य रोज वेगवेगळ्या अक्षांशावर उगवतो. इंग्रजीत त्याला ‘सन डेक्लीनेशन’ असे म्हणतात. प्रत्येक शहर वेगवेगळ्या अक्षांशावर असते. आपण कर्कवृत्ताच्याजवळ राहतो. जळगाव 21.0 अंश उत्तर या अक्षांशावर आहे. 21 मार्च ते 21 जून या काळात 26 मे रोजी सूर्याचे डेक्लीनेशन जळगावच्या अक्षांशाइतके असते. म्हणून त्यादिवशी आपल्या शहरात 12 वाजून 25 मिनिटांनी ‘ङिारो श्ॉडो डे’ असतो. 
21 जूननंतर परतीच्या प्रवासात 18 जुलैला सूर्याचे डेक्लीनेशन परत आपल्या अक्षांशाइतके असते त्यावेळी दुस:यांदा आपल्याकडे ‘ङिारो श्ॉडो डे’ असतो. अशा पद्धतीने वर्षातून दोन वेळा सूर्य 12 वाजून 25 मिनिटांनी आपल्या डोक्यावर येतो.
काही शहरांमधील शून्य सावलीचे दिवस आणि वेळ
सांगली- 7 मे, (12.30 मि.), लातूर- 13 मे (12.20 मि.), पुणे- 13 मे (12.31 मि.), मुंबई- 15 मे (12.35 मि.), नाशिक- 20 मे (12.31 मि.), अमरावती- 25 मे (12.16 मि.), जळगाव- 26 मे (12.25 मि.)
 
खगोलप्रेमींना संधी
या भौगोलिक घटना प्रात्यक्षिकद्वारे आपण समजून घेऊ शकतो. हे प्रात्यक्षिक  7/1, महाबळ कॉलनी, जळगाव येथे केले जाणार आहे. हा एक वेगळा अनुभव आहे, खगोलप्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.