शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

पुरात वाहून गेल्याने तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 15:11 IST

मुडी- वालखेडा पुलावरील घटना

अमळनेर : आजीच्या गावावरून परस्पर नोकरीच्या ठिकाणी येणाऱ्या तालुक्यातील पिळोदा येथील दीपक नाना पारधी (२८) या वायरमनचा पांझरा नदीच्या पुरात वाहून गेल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना २४ रोजी सकाळी७ वाजेच्या सुमारास मुडी- वालखेडा पुलावर घडलीदीपक हा तालुक्यातील देवळी येथे वायरमन म्हणून एमएसईबी मध्ये काम करत होता. तो २३ रोजी दुपारी ४ वाजता त्याच्या आजीला बुरझड ता. साक्री जि धुळे येथे भेटण्यासाठी गेला होता. २४रोजी सकाळी तो आपल्या कर्तव्यावर येण्यासाठी मोटरसायकलने परत येत असताना मुडी ते वालखेडा दरम्यान असलेल्या पुलावर पांझरा नदीला पूर आल्याने पाणी वाहत होते तरी देखील दीपकने मोटरसायकल काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा तोल जाऊन मोटासायकल पुलाच्या दगडावर अडकून पडली परंतु दीपक पाण्यात वाहून गेला. मुडी येथील प्रवीण कोळी व इतरांनी त्याला पाण्यातून बाहेर काढले मात्र तो मयत झालेला होता. या घटनेबाबत हळहळ व्यक्त होत आहे.