शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

‘वाचनातून लिहिता झालो.....’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 15:20 IST

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत ‘माझी लेखन प्रेरणा’ या सदरात लिहिताहेत साहित्यिक प्रमोद पिवटे....

‘वाचनाने माणसाची वैचारिक पातळीची बैठक प्रगल्भ होते’ हे वाक्य माझे गुरुजी गाजरे यांचे आजही मनास प्रेरणा देते आणि या एका वाक्याने मी अगदी चौथ्या वर्गापासून खूप पुस्तके वाचून काढली आणि मी ज्यांना पुस्तकातून वाचले त्या कवी-लेखकांना आपण भेटू शकू का? त्यांच्याशी आपणास बोलता येईल काय? या वाचनातूच माझ्यातला लेखक, कवी जागा झाला.आई-वडील शेतकरी असल्यामुळे शेतात सुट्टीच्या दिवशी जायचो. तिथल्या निसर्गाशी एकरुप होऊन कविता लिहायचो. वृत्तपत्रामध्ये माझ्या कविता येऊ लागल्या. त्यामुळे गावकऱ्यांत, मित्रांमध्ये कवी म्हणून मी वावरू लागलो आणि ‘शब्दशिवार’ हा माझा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. त्यानंतर ‘पाऊसखुणा’ हा कविता संग्रह. त्यानंतर ‘मेळावा’ कथासंग्रह आणि आता ‘पंचायत’ ही कांदबरी.या साऱ्या लेखन प्रवासात प्रथम माझे आई-वडील, शिक्षक, निसर्ग आणि मित्रगण तसेच मला माझ्या पहिल्या पुस्तकाला प्रस्तावना देणारे स्व.भगवान ठग तसेच प्राचार्य डॉ.किसन पाटील व डॉ.प्रतिमा इंगोले यांनी माझी लेखन प्रेरणेला खूप मोठे बळ दिले आणि आज याच लेखनामुळे महाराष्ट्रातील प्रतिभावंत साहित्यिक, कवी, कथाकार यांच्याशी बोलण्याची आणि यांची सोबत मिळण्याची क्षमता माझ्यात निर्माण झाली हे मी माझे भाग्य समजतो.-प्रमोद पिवटे, मुक्ताईनगर, जि.जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यMuktainagarमुक्ताईनगर