शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

वरखेडे-लोंढे धरणाचे काम पुन्हा पाडले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 20:42 IST

आधी पुनर्वसन करण्याची नागरिकांची मागणी

ठळक मुद्देप्रकल्पास्थळी ठिय्या दिला१०० टक्के पुनर्वसन होईपर्यंत वरखेडे धरणाचे काम बंद ठेवावे अशी मागणी
लोकमत न्यूज नेटवर्कवरखेडे ता.चाळीसगाव : येथील तामसवाडी (ता.चाळीसगाव) गावाचे १०० टक्के पुनर्वसन झाल्याशिवाय वरखेडे-लोंढे बॅरेजचे काम सुरु करू देणार नाही असा पवित्रा गावकºयांनी घेऊन ते काम बंद पाडले होते. मात्र पोलीस बंदोबस्तात हे काम सुरू करण्यात आले. याची कुणकुण लागताच तामसवाडी ग्रामस्थांनी शनिवारी धरणस्थळ गाठत काम बंद पाडले. यावेळी धरणस्थळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.तामसवाडी गावाचे १०० टक्के पुनर्वसन होईपर्यंत वरखेडे धरणाचे काम बंद ठेवावे अशी मागणी करीत वरखेडे-लोंढे प्रकल्पग्रस्तांनी गेल्या १८ फेब्रुवारी रोजी प्रकल्पास्थळी ठिय्या दिला. मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशाराही यावेळी ग्रामस्थांनी दिला होता. या बाबत कृती समितीचे म्हणणे आहे की, वरखेडे-लोंढे बॅरेजमुळे विस्थापित होणाºया तामसवाडी गावाच्या बुडीत क्षेत्राच्या संपादित जमिनीच्या किंमती तसेच तामसवाडी गावातील मालमत्तेचे नुकसान भरपाई व १०० टक्के पुनवर्सन करण्याबाबत वेळावेळी निवेदन दिले आहेत. वरखेडे-लोंढे बॅरेंज चे गेल्या महिनाभरापासून बंद होते. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार बॅरेंज दि ६ रोजी पोलीसबंदोबस्त सुरू करण्यात आला होता. मात्र ७ रोजी तामसवाडी धरणग्रस्त नागरिकांनी काम बंद पाडले. शनिवारी पुन्हा काम सुरू झाल्याने ते बंद पाडण्यात आले. पण काम सुरू रहाणार आहे, प्रशासनांकडून सांगण्यात आले.