शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
4
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
5
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
6
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
7
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
8
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
9
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
10
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
11
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
12
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
13
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
14
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
15
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
16
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
17
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
18
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
19
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
20
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?

वाकोदनजीकच्या वाहून गेलेल्या पुलाचे कामाला रात्रीपासून सुरुवात, वाहने फसत असल्याने वाहनधारक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 12:55 IST

जळगाव-औरंगाबाद महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा

वाकोद, जि. जळगाव : शनिवार संध्याकाळी झालेल्या जोरदार पावसाने जळगाव-औरंगाबाद महामार्गावरील पहूर ते वाकोद गाव दरम्यान असलेला नाल्यावरील पूल वाकोद वाहून गेल्याने जळगाव औरंगाबाद महामार्गाची वाहतूक दोन्ही बाजूने ठप्प झाली. त्यानंतर रात्री पुन्हा सिमेंट पाईप टाकून व भर टाकून रस्ता तयार करण्यात आला. मात्र हा रस्ता कच्चाच असल्याने वाहने त्यात फसत आहे.शनिवारी हा पूल वाहून गेल्याने रात्रभर माल वाहतूक वाहने रस्त्यावर अडकून पडल्याने दोन्ही बाजू वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. रात्री ११ वाजेच्या सुमारास पाण्याची पातळी ओसरल्याने जेसीबीच्या साह्याने सिमेंट पाईप टाकून व भरती भरून रस्ता तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले. सकाळी काही प्रमाणात वाहतूक या रस्त्यावरून सुरु करण्यात आली. मात्र या ठिकाणी वाहने चिखलात फसत असल्याने वेळोवेळी रस्ता दुरुस्त करावा लागत आहे.सतत गेल्या तीन महिन्यापासून सारखा पाऊस सुरु आहे तसेच जळगाव औरंगाबाद महामार्गाची अत्यंत दययनीय अवस्था झाली असताना संबधीत ठेकेदारांनी वाकोद आणि गोसावी वाड़ी दरम्यान बांधलेला दगडी पूलही तोडून ठेवला.

टॅग्स :Jalgaonजळगाव