शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
3
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
4
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
5
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
6
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
7
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
8
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
9
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
10
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
11
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
12
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
13
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
14
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
15
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
16
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
17
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
18
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
19
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
20
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
Daily Top 2Weekly Top 5

जळगावातील शिवकॉलनीमधील महिलांचा पाण्यासाठी मनपा आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 12:48 IST

निवडणुकीच्या धामधुमीत पाणी प्रश्न गंभीर

जळगाव : जळगाव शहरात पाण्याचा प्रश्न गंभीर होत असून यामुळे शहरवासीय त्रस्त झाले आहे. यात मंगळवारी शिवकॉलनी भागातील महिलांनी मनपा आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या देत सुरळीत पाणीपुरवठ्याची मागणी केली.शहराच्या अनेक भागात अनियमित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. निवडणुकीच्या धामधुमीत पाणी प्रश्न गंभीर बनला आहे.मोहननगर भागात कमी दाबाने व तोही उशिराने पाणीपुरवठा होत आहे. वरिष्ठांसह पाणी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांना फोन करावे तर ते कायम स्वीचआॅफ असतात वा कव्हरेज क्षेत्राबाहेर असतात. चुकून फोन लागला तर पाणी सोडले आहे, १५-२० मिनिटात येईल, असे उत्तर दिले जाते, अशी तक्रार शिक्षणतज्ज्ञ चंद्रकांत भंडारी यांनी केली आहे.नशिराबाद ग्रामस्थांना पाणीटंचाईची झळ अधिकच बसत आहे. ग्रामपंचायतीला अखेर वाघूर धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्यासाठी मागणी करावी लागत आहे. भविष्यातील पाणीटंचाईच्या झळा आतापासूनच सुरु झाल्या आहेत.असोदा येथील पाणी टंचाईबाबत प्रशासनास वारंवार लेखी निवेदन देऊनही प्रशासनाकडून टंचाई निवारणासाठी कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने महिन्यातून फक्त एका वेळेस पाणी येत आहे. आठ दिवसात पाणी टंचाई निवारणासाठी ठोस कार्यवाही न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा ग्रामस्थांनी निवेदनाव्दारे दिला आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव