शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
3
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
4
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
5
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
6
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
7
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
8
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
9
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
10
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
11
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
12
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
13
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
14
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
15
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
16
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
17
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
18
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
19
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात

जळगावातील शिवकॉलनीमधील महिलांचा पाण्यासाठी मनपा आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 12:48 IST

निवडणुकीच्या धामधुमीत पाणी प्रश्न गंभीर

जळगाव : जळगाव शहरात पाण्याचा प्रश्न गंभीर होत असून यामुळे शहरवासीय त्रस्त झाले आहे. यात मंगळवारी शिवकॉलनी भागातील महिलांनी मनपा आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या देत सुरळीत पाणीपुरवठ्याची मागणी केली.शहराच्या अनेक भागात अनियमित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. निवडणुकीच्या धामधुमीत पाणी प्रश्न गंभीर बनला आहे.मोहननगर भागात कमी दाबाने व तोही उशिराने पाणीपुरवठा होत आहे. वरिष्ठांसह पाणी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांना फोन करावे तर ते कायम स्वीचआॅफ असतात वा कव्हरेज क्षेत्राबाहेर असतात. चुकून फोन लागला तर पाणी सोडले आहे, १५-२० मिनिटात येईल, असे उत्तर दिले जाते, अशी तक्रार शिक्षणतज्ज्ञ चंद्रकांत भंडारी यांनी केली आहे.नशिराबाद ग्रामस्थांना पाणीटंचाईची झळ अधिकच बसत आहे. ग्रामपंचायतीला अखेर वाघूर धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्यासाठी मागणी करावी लागत आहे. भविष्यातील पाणीटंचाईच्या झळा आतापासूनच सुरु झाल्या आहेत.असोदा येथील पाणी टंचाईबाबत प्रशासनास वारंवार लेखी निवेदन देऊनही प्रशासनाकडून टंचाई निवारणासाठी कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने महिन्यातून फक्त एका वेळेस पाणी येत आहे. आठ दिवसात पाणी टंचाई निवारणासाठी ठोस कार्यवाही न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा ग्रामस्थांनी निवेदनाव्दारे दिला आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव