शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सांगितल्याप्रमाणे जबाब न दिल्यामुळे महिलेचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : आशादीप वसतिगृह प्रकरणातील जबाब जिल्हाधिकारी यांच्या समक्ष देण्‍यास सांगितले होते. मात्र, सांगितल्याप्रमाणे जबाब ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : आशादीप वसतिगृह प्रकरणातील जबाब जिल्हाधिकारी यांच्या समक्ष देण्‍यास सांगितले होते. मात्र, सांगितल्याप्रमाणे जबाब का दिला नाही, म्हणत साहिल आयुब पठाण (२२, रा. समता नगर) याने विवाहित महिलेला मारहाण करीत विनयभंग केल्याची घटना गुरूवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्‍यात गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.

रामानंदनगर पोलीस ठाण्‍याच्या हद्दीत पीडित महिला ही कुटूंबियांसह वास्तव्यास आहे. गेल्या महिन्याभरापूर्वी तिची मुलगी हरविली होती. याप्रकरणी महिलेने पोलिसात हरविल्याची नोंद केली होती. बेपत्ता झालेली मुलगी पोलिसांना मिळून आल्याने पोलिसांनी तिला आशादीप वसतिगृहात ठेवले होते. नंतर मुलीली तिच्या आईच्या ताब्यात देण्‍यात आले होते. या काळातच १ मार्च रोजी वसतिगृह येथे मुलींना नाचविण्याची तक्रार झाली हाेती. याप्रकरणी महिलेचा जिल्हाधिकारी यांच्याकडे जबाब नोंदविण्यात आला होता. नंतर ही महिला शेगाव येथे निघून गेली होती.

मारहाणीनंतर केला विनयभंग

शेगाव येथून गुरूवारी सायंकाळी ६ वाजता महिला घरी परतली. सायंकाळी ७ वाजता साहिल आयुब पठाण हा महिलेचा घरी आला. जिल्हाधिकारी यांच्यासमोर मी सांगितल्याप्रमाणे जबाब का दिला नाही, असे म्हणत महिलेल शिवीगाळ केली व मारहाण करीत विनयभंग केला.

जीवे ठार मारण्याची धमकी

पीडित महिलेने साहिल याच्या तावडीतून सुटून घरातून पळ काढला. दरम्यान साहिल हा तिच्या मागे पळत जावून त्या महिलेला मारहाण करीत तिला जीवेठार करण्याची धमकी देखील दिली. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि शांताराम पाटील करीत आहे.