शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

शहर स्वच्छ, सुंदर कधी होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 12:30 IST

पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित कारभारामुळे मनापा दुबळी झालेली आहे़

शहर स्वच्छ व सुंदर करण्याची संकल्पना, शहराच्या प्रगतीचा, नवा इतिहास घडावा यासाठी नागरिकांनी भाजपला जवळ केले़ मात्र, पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित कारभारामुळे मनापा दुबळी झालेली आहे़ नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागातील गल्ली गल्लीत अधिकाऱ्यांसोबत भेट द्यावी, तेथील नागरिकांच्या समस्या त्यांच्या गरजा, त्यांच्या उणिवा, त्रृटी, दोष, अतिक्रम इत्यादींचा अहवाल मनास द्यावा, असे झाल्यास तक्रारी कमी होती़ गटनेत्यांनी आपली जबाबदारी कोणतीही बडेजाव न करता पार पाडावी, प्रभाग समितीच्या सभापतींनी त्यांना नेमून दिलेल्या क्षेत्रात दरवर्षी क्षेत्रसभा घेणे आवश्यक आहे. अशा सभा न झाल्यास ती समिती अपात्र ठरते़ नोकर भरतीची प्रक्रिया अंमलात आणावी, अप्रशिक्षित, हलगर्जी कर्मचाºयांवर वचक असावा़ हुडको मनपाला डिआरटीचा धाक दाखवते, मनपा घाबरून पैसा भरते, पैसा जास्त भरला की कमी भरला हे बघितले जात नाही़ कर्जाचा व परताव्याचा हिशेब ठेवणे, हुडकोला हिशोबाचा तपशील मागणे व परताव्याची त्यांच्या हिशोबाची तुलना करणे, त्यात काही त्रुटी दिसून आली तर हुडकोला नोटीस बजावणे ई पत्रव्यवहार करणे कामी एका जबाबदार अधिकाºयावर जबाबदारी मनपाने सोपविली नाही़ या कर्ज प्रकरणाची विश्ोष फाईल तयार झाली नाही़ उच्च न्यायालयाला कोणता पुरावा दाखवणाऱ यात त्वरा करा साधारण जनता अस्थिर आहे़ आमदार,खासदार, नगरसेवक यांच्या नातेवाईकांना कामे देऊ नये, वरील प्रमाणे सुधार न झाल्यास जळगाव शहर स्वच्छ व सुंदर कधी होणार नाही. जळगाव शहर स्मार्ट न झाल्यास मतदारांकडे मत मागण्यास जाणार नाही, असे म्हणणारे मंत्र्यांनी त्यांचा शब्द पाळावा़- बलवंत चौधरी, ज्येष्ठ नागरिक

टॅग्स :Jalgaonजळगाव