शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

दुर्गंधी पसरलेल्या गावात स्वच्छतेचा फलक कशाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 21:51 IST

चाळीसगाव : तालुक्यातील बोढरे येथे ग्रामस्थ उघड्यावर शौचास बसतात त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली जाते. तरीदेखील जिल्हा परिषदेने बोढरे गावाची ...

चाळीसगाव : तालुक्यातील बोढरे येथे ग्रामस्थ उघड्यावर शौचास बसतात त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली जाते. तरीदेखील जिल्हा परिषदेने बोढरे गावाची स्वच्छ भारत मिशन अंतर्गत निवड करुन हगणदारी मुक्त गाव म्हणून कोणत्या निकषाद्वारे निवड केली, असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित करुन हा स्वच्छ व हगणदारीमुक्त गाव असा लावलेला फलक त्वरीत हटवावा, अशी मागणी गटविकास अधिकारी अतुल पाटील यांच्याकडे ५ रोजी केली आहे.जिल्हा परिषदेतर्फे बोढरे गावात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ‘स्वच्छ व हगणदारीमुक्त गावात आपले सहर्ष स्वागत’ असा फलक लावण्यात आलेला आहे. स्वच्छ भारत मिशन या योजनेस हे गाव कदाचित अपवाद असेल. कारण या गावाच्या मुख्य प्रवेशद्वारातून गावात जाताना रस्त्यांवर दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात दुगंर्धी आहे. ग्रामपंचायतीच्या इमारतीच्या आवारात उघड्यावर गावकरी शौचालयास बसतात.अशी अस्वच्छतादर्शक स्थिती असताना कोणत्या निकषावर जिल्हा परिषदेने हगणदारी मुक्त गाव म्हणून जाहिर करुन फलक उभारण्यात आला आहे. त्यामुळे गावात सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.