शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

सर्वांना निधी दिला मग् नाराज कशासाठी? , जळगाव जि.प. अध्यक्षांचे पती मच्छिंद्र पाटील यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 13:10 IST

नाराजांनी समोर यावे

ठळक मुद्देखरे कोण, खोटे कोण?

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ७ - जिल्हा परिषद अध्यक्षांबाबत कुणी नाराज होण्याचे कारण नाही, कारण सर्वांना आपल्या गटासाठी निधी व कामे दिलेली आहेत. त्यामुळे नाराजीचा प्रश्न येतो कुठे? कोणते सदस्य नाराज आहे, त्यांनी समोर यावे, असे आवाहन करीत समाधानी कोणीच नसते, असेही जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांचे पती मच्छिंद्र पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.जिल्हा परिषद अध्यक्ष बदलाचे वारे वाहू लागले आहे. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, जि.प. अध्यक्ष बदलासंदर्भात सुरू असलेल्या हालचालीबाबत आपणास काहीच माहित नाही, मात्र जि.प. अध्यक्षा कार्यालयात थांबत नसल्याचे जे आरोप करतात त्यांनी पक्षशिस्त काय आहे, हे समजून घ्यावे.खरे कोण, खोटे कोण?जि.प. अध्यक्षा कोठे लग्न समारंभास गेल्यातरी त्या दुपारी आपल्या दालनात असतात. दररोज संध्याकाळी पत्रकारही त्यांना भेटतात. त्यामुळे त्या वेळ देत नाही, असे म्हणाणारे खरे की खोटे, हे तुम्हीच ठरवा, असेही मच्छिंद्र पाटील म्हणाले. आरोप करणे चुकीचे नाही, मात्र आरोप करताना पक्षशिस्त काय आहे, हे समजून घ्यावे, असा चिमटाही त्यांनी काढला.बसून चर्चा करावीअध्यक्षा झाल्या म्हणून त्यांनीच सर्व निर्णय घ्यावे का, असा सवाल करीत मच्छिंद्र पाटील म्हणाले की, महिला अध्यक्षा आहे, त्या महिला सदस्यांनीही एकत्र यावे, बसून चर्चा करावी. पक्षाकडे यावे, तेथे चर्चा करावी, असा सल्लाही पाटील यांनी दिला.त्यांच्या इच्छेनुसार सर्व काही कसे होणार?आरोप करणाºयांना त्यांच्या पद्धतीने सर्व पाहिजे, हे शक्य नाही, असे पाटील म्हणाले. काम करण्याची भरपूर इच्छा आहे व करीतही आहे, मात्र चौकटीबाहेर जावून तर काम करू शकत नाही, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Jalgaonजळगाव