शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रग्ज-दहशतवादाची साखळी घातक, विकासाचे जुने मॉडेल बदलायची गरज; PM नरेंद्र मोदींचं प्रतिपादन
2
आजचे राशीभविष्य, २३ नोव्हेंबर २०२५: यश मिळेल, प्रतिष्ठा उंचावेल; पण पाण्यापासून सावधान!
3
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
4
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
5
शिंदेसेनेकडून ४० संपर्कप्रमुखांची नियुक्ती; निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश
6
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
7
'नॉमिनी' ही मालमत्तेची केवळ 'कायदेशीर विश्वस्त'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
8
पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रसाठ्यांचे अड्डे उद्ध्वस्त, ५० भट्टया नष्ट
9
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
10
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
11
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
12
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
13
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
14
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
15
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
16
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
17
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
18
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
19
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
20
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
Daily Top 2Weekly Top 5

अस्वच्छतेकडे कोणी लक्ष देईल का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 12:16 IST

अस्वच्छतेचा प्रश्न बिकट

शहरात अस्वच्छतेचा प्रश्न बिकट बनला असून त्याकडे मनपाचे दुर्लक्ष होत असल्याचा अनुभव नेहमीच शहरवासीयांना येतो. काही ठिकाणी कचरा कुंड्या नाही तर जेथे आहे त्या ओसंडून वाहत आहे. या सोबतच बऱ्याच ठिकाणी कचरा कुंड्या असल्या तरी त्यात कचरा न टाकता अनेक जण बाहेर टाकतात व तो इतरत्र उडतो. त्यामुळे अस्वच्छतेचा प्रश्न बिकट होतो. असे असले तरी शहरातील शिवाजीनगर भागात ही समस्या गंभीर होत आहे. या परिसरात असलेल्या अस्वच्छतेबाबत नेहमी आवाज उठविला जाते. त्या बाबत मनपाकडे तक्रारही केली जाते. यात यंदाही आरोग्य अधिकाऱ्यांना भेटून ही समस्या मांडली. हा प्रश्न ५ ते १० हजार नागरिकांचा असून तो खूप गांभीर्याने घेण्यासारखा असला तरी त्याकडे मनपा सोयीस्करपणे दुर्लक्ष करते. यामुळे शिवाजीनगर भागातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गटारीतील पाणी हे रस्त्यावरून येवून कोणत्यातरी खड्यात साचून त्यामध्ये डास तयार होतात व त्यामुळे थंडी-ताप, खोकला, मलेरिया अशा प्रकारचे आजार पसरतात. त्या विषयी यापूर्वीदेखील नागरिकांनी तक्रारी केल्या मात्र त्याची कोणीच दखल घेतली नाही. मनपाचा आव्हाणे शिवारातील घनकचरा प्रकल्प गेल्या सात वर्षांपासून बंद आहे. तरीही त्या ठिकाणी शहरातील दररोजचा २२० टन कचरा टाकला जात आहे. लाखो टन कचरा कुठल्याही प्रक्रि येविना पडून आहे. त्या ठिकाणी जसा आजूबाजूला त्रास आहे, तसाच त्रास या भागात सहन करावा लागतो. शिवाजीनगर भागात काही ठिकाणी कचराकुंडीच नाही. त्यामुळे कचरा टाकावा कोठे असा प्रश्न पडतो. या सर्व प्रकाराची मनपाच्या आरोग्य विभागाने तत्काळ दखल घेणे गरजेचे आहे, तरच हा प्रश्न सुटू शकेल.- विनायक पाटील, अध्यक्ष, धर्मरथ फाउंडेशन.

टॅग्स :Jalgaonजळगाव