शहरं
Join us  
Trending Stories
1
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
2
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
3
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
4
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
5
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
6
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
7
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
8
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
9
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
10
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
11
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
12
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
13
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
14
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
15
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
16
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
17
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
18
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
19
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
20
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!

..किती बळी जाणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 13:15 IST

जळगाव शहरातून गेलेल्या महामार्गावर दर दिवसाआड एक अपघात घडत आहे अन् निरपराधांचा बळी जात आहे. मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश पाहुन ...

जळगाव शहरातून गेलेल्या महामार्गावर दर दिवसाआड एक अपघात घडत आहे अन् निरपराधांचा बळी जात आहे. मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश पाहुन मन ‘सुन्न’ होत असते. अपघाताच्या या घटनांमुळे महामार्गावरून दररोज वापर करणाऱ्या हजारो विद्यार्थी, नागरिक व महिलांना जीव मुठीत घेऊन जावे, यावे लागते. शासनाने दहा वर्षांपूर्वी मलकापूर ते धुळे हा रस्ता चौपदरी करण्याचे जाहीर केले होते. तसेच या मार्गावर बायपास रस्त्यांच्या ठिकाणी वळण रस्ते तयार करण्याचे शासनाचे नियोजन होते. मात्र, त्यावेळची ही घोषणा कागदावरच राहिली. जर दहा वर्षापूर्वी हे काम झाले असते, तर आज निरपराधांचे बळी गेले नसते. हा समांतर रस्ता होण्यासाठी गेल्या दहा वर्षांत अनेक आंदोलने, मोर्च व उपोषण झालीत. समांतर रस्ता कृती समितीनेंही यासाठी मोठा पुढाकार घेतला. आमच्या व्यापारी बांधवांनीदेखील व्यवसाय बंद ठेऊन, या आंदोलनात सहभाग घेतला. जळगावकरांचा आवाज जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यापर्यंत पोहचविला. ऐवढे करुनही समांतर रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नाही.आता जळगावकर या नात्याने ऐवढीच अपेक्षा की, लोकप्रतिनिधींनी जळगावकरांचा जीव वाचविण्यासाठी समांतर रस्त्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अजून किती बळी जाणार ,याची वाट पाहू नये.-पुरुषोत्तम टावरी, वरिष्ठ उपाध्यक्ष, कॅट (महाराष्ट्र)

टॅग्स :Jalgaonजळगाव