शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
5
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
6
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
7
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
8
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
9
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
10
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
11
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
12
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
13
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
14
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
15
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
16
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
17
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
18
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
19
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
20
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य

..किती बळी जाणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 13:15 IST

जळगाव शहरातून गेलेल्या महामार्गावर दर दिवसाआड एक अपघात घडत आहे अन् निरपराधांचा बळी जात आहे. मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश पाहुन ...

जळगाव शहरातून गेलेल्या महामार्गावर दर दिवसाआड एक अपघात घडत आहे अन् निरपराधांचा बळी जात आहे. मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश पाहुन मन ‘सुन्न’ होत असते. अपघाताच्या या घटनांमुळे महामार्गावरून दररोज वापर करणाऱ्या हजारो विद्यार्थी, नागरिक व महिलांना जीव मुठीत घेऊन जावे, यावे लागते. शासनाने दहा वर्षांपूर्वी मलकापूर ते धुळे हा रस्ता चौपदरी करण्याचे जाहीर केले होते. तसेच या मार्गावर बायपास रस्त्यांच्या ठिकाणी वळण रस्ते तयार करण्याचे शासनाचे नियोजन होते. मात्र, त्यावेळची ही घोषणा कागदावरच राहिली. जर दहा वर्षापूर्वी हे काम झाले असते, तर आज निरपराधांचे बळी गेले नसते. हा समांतर रस्ता होण्यासाठी गेल्या दहा वर्षांत अनेक आंदोलने, मोर्च व उपोषण झालीत. समांतर रस्ता कृती समितीनेंही यासाठी मोठा पुढाकार घेतला. आमच्या व्यापारी बांधवांनीदेखील व्यवसाय बंद ठेऊन, या आंदोलनात सहभाग घेतला. जळगावकरांचा आवाज जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यापर्यंत पोहचविला. ऐवढे करुनही समांतर रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नाही.आता जळगावकर या नात्याने ऐवढीच अपेक्षा की, लोकप्रतिनिधींनी जळगावकरांचा जीव वाचविण्यासाठी समांतर रस्त्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अजून किती बळी जाणार ,याची वाट पाहू नये.-पुरुषोत्तम टावरी, वरिष्ठ उपाध्यक्ष, कॅट (महाराष्ट्र)

टॅग्स :Jalgaonजळगाव