शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २० वर्षांनी राज ठाकरे शिवसेना भवनात जाणार; मनसे स्थापनेनंतर पहिल्यांदाच 'असं' घडणार
2
Gold Silver Price Today: २०२६ मध्येही सोन्या-चांदीची चमक कायम; चांदी ५६५६ रुपयांनी महागली, सोन्यातही जोरदार तेजी
3
'पाकिस्तानला उखडून टाका, आम्ही भारताबरोबर'; 'पाक'मधून कोणत्या नेत्याने लिहिले परराष्ट्र मंत्री जयशंकर यांना ओपन लेटर?
4
"ज्यांच्यामुळे श्वास गुदमरत होता, ते आता च्यवनप्राश देताहेत का?" आशिष शेलारांचा राज ठाकरेंना सवाल
5
वंचित, एमआयएमने काँग्रेसची वाट केली 'बिकट'! महापालिका निवडणुकीत आमदाराचा लागणार 'कस'
6
व्होडाफोन-आयडियाला मोठा झटका! नोव्हेंबरमध्ये १० लाखांहून अधिक ग्राहकांनी सोडली साथ...
7
काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठे खिंडार; अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडला, शिवसेना शिंदे गटात प्रवेश
8
कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेचा कधीही न पाहिलेला बोल्ड लूक, दिसतेय इतकी हॉट की फोटोंवरुन नजरच हटणार नाही
9
“आता मोदींचा फोन आला तरी माघार नाही, अपक्ष लढणारच”; तिकीट नाकारताच भाजपा नेत्याचा एल्गार
10
Virat Kohli जगातील सर्वात हँडसम क्रिकेटर, त्याचा लूक...; युवा Vaishnavi Sharma किंगवर फिदा
11
समुद्राची गाज आणि पक्ष्यांचा किलबिलाट! नवीन वर्षात भारताच्या 'या' ५ हिडन समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या
12
MCX च्या शेअरमध्ये ८० टक्क्यांची घसरण? घाबरू नका, गुंतवणूकदारांसाठी आहे का मोठी संधी?
13
नागपुरात भाजपाच्या बंडखोर उमेदवाराला समर्थकांनीच घरात कोंडलं, गावंडे म्हणाले, "पाया पडतो, मला..."
14
Vastu Tips: आर्थिक चणचण असो नाहीतर वास्तू दोष; तुरटीचा छोटा तुकडा बदलेल तुमचे नशीब 
15
“मोहन भागवत हिंदीत बोलतात, मराठीत बोलताना कधी ऐकले आहे का?”; संजय राऊतांची RSSवर टीका
16
Nashik Municipal Election 2026: नाशिकमध्ये उद्धवसह राज यांची संयुक्त सभा! ठाकरे ब्रँडच्या जादूसाठी प्रयत्न
17
भाजपच्या आणखी दोन जागा बिनविरोध; प्रभाग 19 मधून दर्शना भोईर तर प्रभाग 20 मधून अजय बहिरा बिनविरोध
18
मूळ पाकिस्तानी असलेला 'हा' वादग्रस्त क्रिकेटर निवृत्त; ऑस्ट्रेलिया टीममध्ये केले होते मोठे कांड
19
धक्कादायक! भारतात महिला कैद्यांच्या संख्येत विक्रमी १६२% वाढ; पुरुष कैद्यांच्या वाढीच्या तुलनेत वेग दुप्पट!
20
काँग्रेसच्या सर्व्हेनेच राहुल गांधींचा दावा खोटा ठरवला! लोकांचा ईव्हीएमवर विश्वास
Daily Top 2Weekly Top 5

कशाला हवे 'ते' अंतर्गत गुण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 12:18 IST

गेल्या शैक्षणिक वर्षापासून दहावीसाठी जे भाषा, समाजशास्त्र या विषयांसाठी अंतर्गत गुण (वीस) दिले जात होते ते बंद झाले़

गेल्या शैक्षणिक वर्षापासून दहावीसाठी जे भाषा, समाजशास्त्र या विषयांसाठी अंतर्गत गुण (वीस) दिले जात होते ते बंद झाले़ फक्त गणित, विज्ञानासाठी ते दिले जातात़ पण जेव्हा दहावीचा निकाल लागला आणि इतर परीक्षा मंडळापेक्षा एसएससी बोर्डाचा निकाल कमी लागलेला दिसला़ तेव्हा खरी आरडाओरड सुरू झाली आणि गुणवत्ता हा विषय गृहीत धरला तरी अंतर्गत गुण बंद करणे म्हणजे विद्यार्थ्यांना स्पर्धेपासून दूर ठेवण्यासारखे आहे, असे मत मांडले गेले़ आता सहामाहिचे वा पुर्व परीक्षांचे पेपर हे ८० गुणांचे काढायचे की शंभर गुणांचे? हेही विचारले गेले़ जुलै अखेरपर्यंत यावर ठोस निर्णय घ्यावा, असेही शालेय शिक्षणमंत्र्यांना सुचविले गेले. अंतर्गत गुणासंबधी जी चर्चा होते तशी गुणवत्ता यादी हवी कशाला? यासंबंधीही चर्चा झाली होती़ गुणवत्ता यादीमागचे नेमके प्रयोजन कोणते ? व ती ज्या पद्धतीने तयार केली जाते त्यात अपेक्षित उद्देश साध्य होतो का? यावरही चर्चा होते ती गुणवत्ता यादी बाद ठरवली गेली़ आज नेमकी हीच, म्हणजे 'गुणवत्तेचा फुगवटा' 'फुकटाचे वीस गुण' हे विषय समोर येत अंतर्गत गुणांची 'सोय' बंद करण्यात आलीय, जी गोष्ट कुणावरती अन्याय करणारी वा स्पर्धेतून बाहेर काढणारी नाही, उरला प्रश्न प्रश्नपत्रिका ८० कि १०० गुणांची ? जर अंतर्गत गुणबंदच केलेय तर प्रश्नपत्रिका शंभर गुणांचीच सोडवावी लागेल़ भाषा, समाजशास्त्र या विषयांची अंतर्गत परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाल्याने एसएससीच्या विद्यार्थ्यांना अन्य बोर्डाच्या तुलनेत दहावीला कमी गुण मिळतील ही जी भिती निर्माण केली जाते त्यांनी दोन तीन वर्षातील निकाल व अकरावी प्रवेशासंबधीचा खोलवर अभ्यास करावा. - चंद्रकांत भंडारी, शिक्षण समन्वयक, केसीई सोसायटी.

टॅग्स :Jalgaonजळगाव