शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

कशाला हवे 'ते' अंतर्गत गुण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 12:18 IST

गेल्या शैक्षणिक वर्षापासून दहावीसाठी जे भाषा, समाजशास्त्र या विषयांसाठी अंतर्गत गुण (वीस) दिले जात होते ते बंद झाले़

गेल्या शैक्षणिक वर्षापासून दहावीसाठी जे भाषा, समाजशास्त्र या विषयांसाठी अंतर्गत गुण (वीस) दिले जात होते ते बंद झाले़ फक्त गणित, विज्ञानासाठी ते दिले जातात़ पण जेव्हा दहावीचा निकाल लागला आणि इतर परीक्षा मंडळापेक्षा एसएससी बोर्डाचा निकाल कमी लागलेला दिसला़ तेव्हा खरी आरडाओरड सुरू झाली आणि गुणवत्ता हा विषय गृहीत धरला तरी अंतर्गत गुण बंद करणे म्हणजे विद्यार्थ्यांना स्पर्धेपासून दूर ठेवण्यासारखे आहे, असे मत मांडले गेले़ आता सहामाहिचे वा पुर्व परीक्षांचे पेपर हे ८० गुणांचे काढायचे की शंभर गुणांचे? हेही विचारले गेले़ जुलै अखेरपर्यंत यावर ठोस निर्णय घ्यावा, असेही शालेय शिक्षणमंत्र्यांना सुचविले गेले. अंतर्गत गुणासंबधी जी चर्चा होते तशी गुणवत्ता यादी हवी कशाला? यासंबंधीही चर्चा झाली होती़ गुणवत्ता यादीमागचे नेमके प्रयोजन कोणते ? व ती ज्या पद्धतीने तयार केली जाते त्यात अपेक्षित उद्देश साध्य होतो का? यावरही चर्चा होते ती गुणवत्ता यादी बाद ठरवली गेली़ आज नेमकी हीच, म्हणजे 'गुणवत्तेचा फुगवटा' 'फुकटाचे वीस गुण' हे विषय समोर येत अंतर्गत गुणांची 'सोय' बंद करण्यात आलीय, जी गोष्ट कुणावरती अन्याय करणारी वा स्पर्धेतून बाहेर काढणारी नाही, उरला प्रश्न प्रश्नपत्रिका ८० कि १०० गुणांची ? जर अंतर्गत गुणबंदच केलेय तर प्रश्नपत्रिका शंभर गुणांचीच सोडवावी लागेल़ भाषा, समाजशास्त्र या विषयांची अंतर्गत परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाल्याने एसएससीच्या विद्यार्थ्यांना अन्य बोर्डाच्या तुलनेत दहावीला कमी गुण मिळतील ही जी भिती निर्माण केली जाते त्यांनी दोन तीन वर्षातील निकाल व अकरावी प्रवेशासंबधीचा खोलवर अभ्यास करावा. - चंद्रकांत भंडारी, शिक्षण समन्वयक, केसीई सोसायटी.

टॅग्स :Jalgaonजळगाव