शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

कशाला हवे 'ते' अंतर्गत गुण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 12:18 IST

गेल्या शैक्षणिक वर्षापासून दहावीसाठी जे भाषा, समाजशास्त्र या विषयांसाठी अंतर्गत गुण (वीस) दिले जात होते ते बंद झाले़

गेल्या शैक्षणिक वर्षापासून दहावीसाठी जे भाषा, समाजशास्त्र या विषयांसाठी अंतर्गत गुण (वीस) दिले जात होते ते बंद झाले़ फक्त गणित, विज्ञानासाठी ते दिले जातात़ पण जेव्हा दहावीचा निकाल लागला आणि इतर परीक्षा मंडळापेक्षा एसएससी बोर्डाचा निकाल कमी लागलेला दिसला़ तेव्हा खरी आरडाओरड सुरू झाली आणि गुणवत्ता हा विषय गृहीत धरला तरी अंतर्गत गुण बंद करणे म्हणजे विद्यार्थ्यांना स्पर्धेपासून दूर ठेवण्यासारखे आहे, असे मत मांडले गेले़ आता सहामाहिचे वा पुर्व परीक्षांचे पेपर हे ८० गुणांचे काढायचे की शंभर गुणांचे? हेही विचारले गेले़ जुलै अखेरपर्यंत यावर ठोस निर्णय घ्यावा, असेही शालेय शिक्षणमंत्र्यांना सुचविले गेले. अंतर्गत गुणासंबधी जी चर्चा होते तशी गुणवत्ता यादी हवी कशाला? यासंबंधीही चर्चा झाली होती़ गुणवत्ता यादीमागचे नेमके प्रयोजन कोणते ? व ती ज्या पद्धतीने तयार केली जाते त्यात अपेक्षित उद्देश साध्य होतो का? यावरही चर्चा होते ती गुणवत्ता यादी बाद ठरवली गेली़ आज नेमकी हीच, म्हणजे 'गुणवत्तेचा फुगवटा' 'फुकटाचे वीस गुण' हे विषय समोर येत अंतर्गत गुणांची 'सोय' बंद करण्यात आलीय, जी गोष्ट कुणावरती अन्याय करणारी वा स्पर्धेतून बाहेर काढणारी नाही, उरला प्रश्न प्रश्नपत्रिका ८० कि १०० गुणांची ? जर अंतर्गत गुणबंदच केलेय तर प्रश्नपत्रिका शंभर गुणांचीच सोडवावी लागेल़ भाषा, समाजशास्त्र या विषयांची अंतर्गत परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाल्याने एसएससीच्या विद्यार्थ्यांना अन्य बोर्डाच्या तुलनेत दहावीला कमी गुण मिळतील ही जी भिती निर्माण केली जाते त्यांनी दोन तीन वर्षातील निकाल व अकरावी प्रवेशासंबधीचा खोलवर अभ्यास करावा. - चंद्रकांत भंडारी, शिक्षण समन्वयक, केसीई सोसायटी.

टॅग्स :Jalgaonजळगाव