शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

कु:हाडला पाणीटंचाईच्या तीव्र झळा

By admin | Updated: March 27, 2017 00:04 IST

प्रचंड गैरसोय : जलाशयांमधील अधिक उपशामुळे उद्भवली समस्या

कु:हाड, ता. पाचोरा : कु:हाड खुर्द  येथे पंधरा दिवसांपासून नळांना पाणी येत नसल्यामुळे गावक:यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. गावाला पाणीपुरवठा करणारे अनुक्रमे वाकडी, म्हसाळा, उमरदे जलाशय  आटल्यामुळे पाण्याची ज्वलंत समस्या निर्माण झाली आहे. यामुळे ग्रामस्थ हैराण झाले असून उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.खूपच दिवसांनी एखाद्या वॉर्डात नळांना पाणी आल्यास गढूळ व पिवळसर पाण्याचा पुरवठा होत आहे. असे पाणी पिण्यास अयोग्य असते. यामुळे गावात नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. लहान मुले व जेष्ठ नागरिकांना जुलाब व अतिसारासारख्या आजारांना तोंड द्यावे लागत आहे. गावातील दवाखाने यामुळे नेहमीच गजबलेले दिसू लागले आहे. पाणी आणण्यासाठी महिलांनासुध्दा दूरवर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तसेच घरांमध्ये साठवून ठेवलेल्या पाण्याने आजार निर्माण होत आहेत. मात्र ग्रा.प.चे या समस्येकडे दुर्लक्ष होत आहे. ग्रामपंचायतीस व सरपंचांना या बाबतीत विचारणा केली असता गावपरिसरातील जलाशयातील  पिण्याच्या पाण्याचे आरक्षणाचे  पाटबंधारे खात्याच्या कर्मचा:यांनी केले, मात्र शेतीसाठी ते उपसून टाकल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. तरी संबंधितांवर वरिष्ठांनी गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी गावक:यांनी केली आहे.कु:हाडसाठी बिल्दी येथील बहुळा धरणातून गावासाठी तत्काळ पाणी योजना लवकर मंजूर करण्यात यावी (ही तर जुनीच मागणी आहे) असे निवेदन प्रांत अधिकारी यांना देण्यात आले आहे. ही योजना मंजूर झाल्यास नेहमीसाठीचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. पिण्याच्या पाणाची सोय येत्या आठवडाभरात झाली नाहीतर ग्रामपंचायतीवर महिलांतर्फे हंडा मोर्चा काढण्यात येईल, असे महिलांनी सांगितले.