शहरं
Join us  
Trending Stories
1
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
2
Suraj Chavan :'सुरज चव्हाणांना अटक करा, गुंडगिरी खपवून घेणार नाही'; अंजली दमानियांचा हल्लाबोल
3
परस्पर समझोता करून तक्रार मागे, पोलीस हतबल; राज्यातील हनी ट्रॅप प्रकरणात आतापर्यंत काय घडलं?
4
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
5
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
6
सिद्धार्थ-कियाराच्या लेकीचं घरी जंगी स्वागत, सोशल मीडियावर दिसली झलक
7
श्रावणाची सुरुवात गजलक्ष्मी योगात: ७ मूलांकांचे कल्याण, भरघोस लाभ; सुबत्ता-समृद्धी, शुभ काळ!
8
एपीएमसीच्या १७९ एकर जमिनीवर कोणाचा डोळा? नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट हलणार?
9
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
10
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
11
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
12
सूक्ष्म धूलिकण करतात फुप्फुसांवर हल्ला; मुंबईतील प्रदूषणाचे गंभीर आरोग्य परिणाम
13
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
14
आमचा हात, तुमचा गाल... ही युती किती काळ? मुंबईतील मराठीच्या अस्तित्वाची लढाई
15
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
16
पालिकांच्या मदतीने प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न; मुंबईत हवा गुणवत्ता सुधारण्याचे प्रयत्न सुरू!
17
रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना
18
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
19
हायकोर्टाचे कोल्हापूर खंडपीठ स्थापन होणार ना? चर्चांना उधाण
20
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...

'अंधारी'त सहा महिन्यांपासून टँकरने होतोय पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 23:09 IST

जिजाबराव वाघ। चाळीसगाव : 'सहा एकरात पेरलेल्या कपाशीचा साधा खर्चही पदरी पडला नाही. पिण्याच्या पाण्यासाठी तास्नतास वाट पहावी लागते. ...

ठळक मुद्दे७७५ हेक्टर क्षेत्रावरील खरीपाचा झाला वणवाचारा - पाण्याअभावी पशुधनाचे हाल, मजुरांचीही उपासमारदुष्काळ जाहिर झाल्याने मदतीची मागणीरोजगार हमी योजना सुरु करण्याची ग्रामस्थांकडून मागणीकपाशी, बाजरी, मका, भुईमुग पिकाची होळी

जिजाबराव वाघ।चाळीसगाव : 'सहा एकरात पेरलेल्या कपाशीचा साधा खर्चही पदरी पडला नाही. पिण्याच्या पाण्यासाठी तास्नतास वाट पहावी लागते. आमच्या वाट्याला आलेले भोग संपणार आहेत की नाही ?' अंधारी गावच्या उत्तम शामराव पाटील या ५५ वर्षीय शेतक-याचा प्रश्न गावाला गिळून टाकणा-या भीषण दुष्काळाचे भयावह रुप दाखवितो. भीषण जलसंकट आणि उजाड झालेली शेती हे येथील वास्तव आहे.चाळीसगाव शहरापासून अवघ्या १८ किमी अंतरावर उत्तरेला अडीचशे उंब-यांचं अंधारी गाव दुष्काळाने वेढलेले आहे. भर पावसाळ्यातही येथे पाण्यासाठीची पायपीट थांबलेली नव्हती. यंदा पावसाने दगा दिल्याने शेतक-यांची झोळी रिकामीच राहिली.तीन हजार लोकसंख्येच्या अंधारी गावात दुष्काळाचा सन्नाटा पहावयास मिळतो. सरपंचासह नऊ सदस्यीय ग्रामपंचायत येथे आहे. वर्षातील बहुतांश दिवस या गावाला टँकरच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे.

टॅग्स :JalgaonजळगावChalisgaonचाळीसगाव