शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

वाढत्या तापमानातही वृक्षारोपण केलेल्या रोपांना देतात पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 16:28 IST

दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानाही सावखेडा येथील एकता नवयुवक मंडळातील तरुण वृक्षारोपण केलेल्या रोपांना बाटल्यांद्वारे पाणी देतात.

ठळक मुद्देसावखेडा येथील युवकांचा पर्यावरण पूरक उपक्रमएकता नवयुवक मंडळातील तरुण रोपांना देतात बाटल्यांद्वारे पाणी

योगेश सैतवाल  सावखेडा, ता.रावेर, जि.जळगाव : दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानाही सावखेडा येथील एकता नवयुवक मंडळातील तरुण वृक्षारोपण केलेल्या रोपांना बाटल्यांद्वारे पाणी देतात.येथील एकता नवयुवक मंडळातील २५ ते ३० तरुणांनी गेल्या वर्षी सातपुड्याच्या पायथ्याशी सुमारे ३०० रोपांचे वृक्षारोपण केले होते. तेव्हापासून या तरुणांनी या वृक्षारोपण केलेल्या झाडांकडे लक्ष देऊन त्यातली काही रोपे जगवली. मे महिन्यातील वाढत्या तापमानातही या तरुण मंडळी टाकाऊ, रिकाम्या पाण्याच्या बाटल्यांपासून या रोपट्यांना पाणी पुरवत आहे. त्या अनुषंगाने ही तरुण मंडळी टाकाऊ पाण्याच्या बाटल्या गोळा करून त्यात पाणी भरून आठ ते दहा दिवसांनी त्या झाडांजवळ ठेवत आहे. जेणेकरून या झाडांभोवती ओलावा टिकून राहील व झाडे नष्ट होणार नाही. तसेच आठ ते दहा दिवसांनी ट्रॅक्टरद्वारे सातपुडा पायथ्याशी जाऊन झाडांना पाणी देत आहेत.खºया अर्थाने सावखेडा येथील नवयुवक तरुण मंडळांनी ‘झाडे लावा झाडे जगवा’ या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन केल्याने समाजात आदर्श निर्माण केला आहे. त्या अनुषंगाने ही २५-३० युवक मंडळी आठ ते दहा दिवसांनी एकत्र येऊन ट्रॅक्टरद्वारे टाक्यांमधून पाणी नेऊन रानातील या झाडांना पाणी पुरवत आहेत.या तरुणांमध्ये गोपाळ पाटील, नीलेश महाजन, चेतन चौधरी, प्रफुल महाजन, पवन महाजन, हर्षल बढे, प्रांजल महाजन, नीलेश पाटील, रुपेश चौधरी, गौरव महाजन, निखिल महाजन, डालू महाजन, रुपाल महाजन, जयेश बढे, धीरज महाजन, मयूर महाजन, मयूर बढे, अमित महाजन, कल्पेश महाजन, देवेंद्र महाजन व अन्य तरुण मंडळींचा समावेश आहेतसेच गावांमधील इतर तरुणांनीदेखील या तरुणांचा आदर्श घेऊन ‘झाडे लावा - झाडे जगवा व त्यांचे संगोपन करा’ या उपक्रमांतर्गत पर्यावरण पूरक देश घडवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

टॅग्स :environmentवातावरणRaverरावेर