शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

स्मशानातील पाणी भागवते रुईखेडय़ाची तहान

By admin | Updated: April 15, 2017 12:50 IST

दरवर्षी उन्हाळय़ात पाण्याचे स्त्रोत ठप्प पडणा:या रुईखेडा गावाला पाणी टंचाई निवारणार्थ टॅंकरने पाणीपुरवठा केल्याशिवाय टंचाई निवारण होत नाही.

 मुक्ताईनगर,दि.15- : दरवर्षी उन्हाळय़ात पाण्याचे स्त्रोत ठप्प पडणा:या रुईखेडा गावाला पाणी टंचाई निवारणार्थ टॅंकरने पाणीपुरवठा केल्याशिवाय टंचाई निवारण होत नाही. अशात गेल्या वर्षी थेट स्मशानभूमीत कूपनलिका केली आणि भरपूर पाणी लागले. मग काय पाण्याचा प्रश्न सोडविण्यास याच कूपनलिकेवरून पाणीपुरवठा सुरू झाला आहे. सद्यस्थितीला निम्मे गाव या स्मशानातील पाण्यावर तहान भागवत आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील रुईखेडा या सहा हजार लोकसंख्येच्या गावाला उन्हाळय़ात पाणी टंचाई पाचवीला पुजलेली. गाव परिसरात दर 500 मीटरवर साठवण बंधारे वरच्या भागात तलाव वजा धरण त्यावरच्या भागात वनहद्दीत पुन्हा तलाव अशात वर्षातील 12 महिन्यांपैकी आठ महिने मुबलक पाणी आणि ऐन उन्हाळय़ात विहिरी कोरडय़ा अशी अवस्था असते. उन्हाळय़ात येथे पाण्याचे दुर्भिक्षच गेल्या दहा वर्षात येथे उन्हाळय़ातील पाणी टंचाई निवारणार्थ अनेक उपाययोजना झाल्यात यात विहिर अधिग्रहण, ताप्तुरती पाणीपुरवठा योजना नवीन कूपनलिका ही कामे झालीत पण पाण्याचा प्रश्न सुटलाच नाही. यामुळे उन्हाळय़ात टंचाई निवारणार्थ येथे टँकर लावल्या शिवाय गावाची तहान भागत नाही. 
गावात तीन कुपनलिका निकामी ठरल्या आहेत. छोटय़ाशा गावाला सध्या तीन ठिकाणावरून पाणीपुरवठा होत आहे. यात गावातील व कन्ह्यार खेडे शिवारातील विहिर आणि स्मशानभूमीतील कुपनलिकेचा समावेश आहे. गेल्या वर्षी टंचाई निवारणार्थ करण्यात आलेल्या कूपनलिकांपैकी फक्त स्मशानभूमीत करण्यात आलेल्या कुपनलिकेला पाणी लागले. ही कूपनलिका ख:या अर्थाने वैकुंठ धामात अंत्यविधीसाठी लागणा:या पाण्याच्या निमित्ताने करण्यात आली होती. परंतु पाणी इतके लागलेली लोकवर्गणी करून ग्रामस्थांनी याची खोली वाढवली आणि तब्बल साडेबारा हॉर्सपॉवरचा पंप याच्यावर बसविला. विशेष म्हणजे या कुपनलिकेच्या अर्धा कि. मी.अंतरार्पयत एकाही कुपनलिकेला पाणी नाही तर जवळपासच्या विहिरी देखील उन्हाळय़ात आटतात. अवघे गाव पाण्यासाठी भटकंतीत असताना वैकुंठधाम (स्मशानभूमी) तील ही कूपनलिका निम्म्या रुईखेडा गावाला पाणीपुरवठा करीत आहे. दर चौथ्या व पाचव्या दिवशी गावाला येथून पाणीपुरवठा होत आहे. (वार्ताहर)