शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

वॉटर एटीएम भागवतेय अमळनेरकरांची तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 17:48 IST

उपक्रम । माफक दरात शुद्ध आणि थंड पाणी

अमळनेर: शहरात सहा दिवसांनी पाणीपुरवठा होत असून, प्रचंड उष्णतेने भूजल पातळी खालावली आहे. पाण्यासाठी जनता वणवण भटकत असताना नगर परिषदेने उपलब्ध करून दिलेल्या माफक दरातील ‘वॉटर एटीएम’मुळे नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळत आहे. पाणी टंचाईच्या काळात हा एक दिलासाच ठरला आहे.तापी नदीवरील जळोद डोह, कलाली डोह आटल्याने आहे तेव्हढ्या साठ्यात जून अखेरपर्र्यंत अमळनेरकरांना पाणी पुरावे म्हणून नगर परिषद प्रशासनाकडून शहराचा पाणीपुरवठा ६ दिवसांआड करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिक विहीर, बोअरवरून वापरावयाच्या पाण्याची सोय करत आहेत.पावसाअभावी जलस्रोत आटल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण होऊ नये म्हणून नगरपरिषदेतर्फे नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी विविध ठिकाणी वॉटर एटीएम बसविले आहेत.माफक दरात पिण्याचे थंड व शुद्ध पाणी मिळत असल्याने जनतेची तहान भागत आहे. वॉटर एटीएममुळे यावर्षी पाणपोई लावण्याची गरज भासली.