शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
4
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
5
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
6
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
7
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
8
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
9
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
11
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
12
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
13
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
14
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
15
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
16
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
17
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
18
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
19
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
20
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन

वाघूर, हतनूरचा जलसाठा ८० टक्क्यांवर; अग्नावती, हिवरा व मन्याड मात्र शून्यावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2023 16:16 IST

वाघूर, हतनूर आणि गिरणा या तीन मोठ्या प्रकल्पातील जलसाठा ८७ टक्क्यांवर होती

कुंदन पाटील

जळगाव : हतनूरपाठोपाठ वाघूरमधील जलसाठाही समाधानकारक झाला आहे. दोन्ही धरणांमधील साठा ८० टक्क्यांवर पोहोचला आहे. तर गिरणा धरणातील जलसाठा ५४.०६ टक्के झाला असताना जिल्ह्यातील तीन मध्यम प्रकल्पातील जलसाठा मात्र शून्यावरच आहे.

अग्नावती, हिवरा आणि मन्याड धरणात शून्य टक्के जलसाठा आहे. गेल्यावर्षी १५ सप्टेंबरपर्यंत या तीनही धरणातील जलसाठाअनुक्रमी ३१, २८ व ९९ टक्के इतका होता. वाघूर, हतनूर आणि गिरणा या तीन मोठ्या प्रकल्पातील जलसाठा ८७ टक्क्यांवर होती. यंदा मात्र ही ६७ टक्क्यांवर आहे. तर गेल्यावर्षी जिल्ह्यातील जलसाठा ८७.८२ टक्के इतका होता. यंदा ४८.३४ टक्के इतका आहे.

प्रकल्पनिहाय जलसाठ्याची टक्केवारीप्रकल्प-टक्केवारीहतनूर-८०.७८गिरणा-५४.०६वाघूर-८०.१४सुकी-१००अभोरा-१००मंगरूळ-१००मोर-८४.८५अग्नावती-००हिवरा-००बहुळा-७.५६तोंडापूर-१००अंजनी-६४.६२गूळ-८६.१२भोकरबारी-३.२९बोरी-१४.९३मन्याड-००

टॅग्स :Waterपाणी