शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

वाघूर, हतनूरचा जलसाठा ८० टक्क्यांवर; अग्नावती, हिवरा व मन्याड मात्र शून्यावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2023 16:16 IST

वाघूर, हतनूर आणि गिरणा या तीन मोठ्या प्रकल्पातील जलसाठा ८७ टक्क्यांवर होती

कुंदन पाटील

जळगाव : हतनूरपाठोपाठ वाघूरमधील जलसाठाही समाधानकारक झाला आहे. दोन्ही धरणांमधील साठा ८० टक्क्यांवर पोहोचला आहे. तर गिरणा धरणातील जलसाठा ५४.०६ टक्के झाला असताना जिल्ह्यातील तीन मध्यम प्रकल्पातील जलसाठा मात्र शून्यावरच आहे.

अग्नावती, हिवरा आणि मन्याड धरणात शून्य टक्के जलसाठा आहे. गेल्यावर्षी १५ सप्टेंबरपर्यंत या तीनही धरणातील जलसाठाअनुक्रमी ३१, २८ व ९९ टक्के इतका होता. वाघूर, हतनूर आणि गिरणा या तीन मोठ्या प्रकल्पातील जलसाठा ८७ टक्क्यांवर होती. यंदा मात्र ही ६७ टक्क्यांवर आहे. तर गेल्यावर्षी जिल्ह्यातील जलसाठा ८७.८२ टक्के इतका होता. यंदा ४८.३४ टक्के इतका आहे.

प्रकल्पनिहाय जलसाठ्याची टक्केवारीप्रकल्प-टक्केवारीहतनूर-८०.७८गिरणा-५४.०६वाघूर-८०.१४सुकी-१००अभोरा-१००मंगरूळ-१००मोर-८४.८५अग्नावती-००हिवरा-००बहुळा-७.५६तोंडापूर-१००अंजनी-६४.६२गूळ-८६.१२भोकरबारी-३.२९बोरी-१४.९३मन्याड-००

टॅग्स :Waterपाणी