शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
4
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
5
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
6
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
7
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
8
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
9
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
10
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
11
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
12
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
13
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
14
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
15
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
16
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
17
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
18
घोडबंदर मार्गावर रस्त्यांची कामं सुरू; मुंबईत जाताना ठाण्यात वाहतूककाेंडीची ‘शिक्षा’
19
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
20
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?

बाबासाहेबांची वर्षभरात दोनदा धुळ्याला भेट

By admin | Updated: December 6, 2015 00:15 IST

78 वर्षापूर्वीची गोष्ट : लांडोर बंगल्यावर होता मुक्काम

धुळे : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ़बाबासाहेब आंबेडकर यांनी 31 जुलै 1937 रोजी धुळे शहराला भेट दिली होती़ त्यावेळी बाबासाहेबांचे भव्य स्वागत करण्यात आले होत़े बाबासाहेबांनी लांडोर बंगल्यावर मुक्काम केला होता, त्या आठवणी आज 78 वर्षानंतरही धुळेकरांमध्ये कायम आहेत़

बाबासाहेबांचे पहाटे पाच वाजता धुळे रेल्वेस्थानकात आगमन झाले होत़े ते येणार असल्याची बातमी ऐकून बंधूभगिनी मोठय़ा संख्येने त्यांचे स्वागत करण्यासाठी एकवटल्या होत्या़ बाबासाहेबांचे आगमन होताच आंबेडकर ङिांदाबाद या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला होता़

त्यानंतर पुन्हा एकदा बाबासाहेबांचा धुळ्याला यायचा योग आला तो 17 जून 1938 ला़ त्या वेळीही बाबासाहेब रेल्वेनेच धुळ्याला आले होत़े न्यायालयाच्या कामासाठी ते धुळ्यात आले होते. त्यामुळे न्यायालय परिसरातही तुफान जनसागर एकवटला होता़ अपील संपल्यानंतर त्यांनी बार लायब्ररीला भेट दिली होती़ तेथे काकासाहेब बव्रे यांच्यातर्फे देण्यात आलेले चहापानही त्यांनी घेतले होत़े

याच दौ:यात बाबासाहेबांनी राजवाडे संशोधन मंडळासही भेट दिली होती़ त्यानंतर रात्री आठ वाजता मनपा शाळा क्रमांक पाचच्या मैदानात त्यांनी भव्य जाहीर सभा घेतली होती़ त्या वेळीदेखील बाबासाहेबांनी लांडोर बंगल्यावर मुक्काम केला होता़ त्यामुळे लांडोर बंगल्याला भेट दिल्यावर अजूनही बाबासाहेबांच्या भेटीची आठवण होते, असे मान्यवर सांगतात़ सध्या लळींग परिक्षेत्राचा पर्यटन विकास करण्याचे काम वनविभागाकडून सुरू आह़े मात्र त्याची गती संथ असल्याचे दिसून येत़े

लांडोर बंगल्याच्या त्या ऐतिहासिक स्मृतींना उजाळा देण्यासाठी आजही महापरिनिर्वाण दिनाला समाज बांधव या ठिकाणी एकवटतात़ बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करतात़ महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांच्या कार्यासह धुळे भेटीचा दाखलाही दिला जातो़