शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

भुसावळात लालपरीला अत्यल्प प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 14:38 IST

पहिल्या दिवशी भुसावळ आगारातून वरणगाव फॅक्टरीसाठी सोडण्यात आलेल्या बसमध्ये एकाही प्रवाशाने प्रवास केला नाही.

ठळक मुद्देपहिल्या फेरीत एकही प्रवासी नाहीसकाळच्या पहिल्या तीन फेऱ्यांमधून उत्पन्न मिळाले फक्त १००

भुसावळ, जि.जळगाव : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यांपासून बसफेºया रद्द करण्यात आल्या होत्या. कोरोनासोबत अर्थचक्र सुरू व्हावे या उद्देशातून २२ मेपासून शासनाने जिल्हा अंतर्गत बस सेवा सुरू करण्याचे निर्णय घेतला. पहिल्या दिवशी भुसावळ आगारातून वरणगाव फॅक्टरीसाठी सोडण्यात आलेल्या बसमध्ये एकाही प्रवाशाने प्रवास केला नाही. पहिल्या दिवशी प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला.जनजीवन हळूहळू पूर्वपदावर यावे सोबत अर्थचक्र सुरू व्हावे या उद्देशातून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हांतर्गत बस सेवा सुरू करण्यात आली. मात्र भुसावळ आगारातून दुपारपर्यंत झालेल्या फेऱ्यांमध्ये अत्यल्प प्रतिसाद मिळाला. वरणगाव फॅक्टरीसाठी एकूण लालपरीच्या तीन फेºया झाल्या. पहिल्या फेरीत- ० प्रवासी, दुसºया फेरीत- ४, तर तिसºया फेरीत फक्त -२ प्रवाशांनी प्रवास केला. या तीन फेºयांमधून फक्त १०० रुपये उत्पन्न मिळाले. बोदवडसाठी दोन फेºया करण्यात आलेल्या या दोन्ही फेºयांमध्ये फक्त १० प्रवाशांचे २०० रुपयांचे उत्पन्न, रावेरसाठी एक फेरी करण्यात आली. यामध्ये १८ प्रवासी व ९०० रुपये, जामनेरसाठी फक्त आठ प्रवाशांनी प्रवास केला.

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सBhusawalभुसावळ