शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

भुसावळात लालपरीला अत्यल्प प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 14:38 IST

पहिल्या दिवशी भुसावळ आगारातून वरणगाव फॅक्टरीसाठी सोडण्यात आलेल्या बसमध्ये एकाही प्रवाशाने प्रवास केला नाही.

ठळक मुद्देपहिल्या फेरीत एकही प्रवासी नाहीसकाळच्या पहिल्या तीन फेऱ्यांमधून उत्पन्न मिळाले फक्त १००

भुसावळ, जि.जळगाव : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यांपासून बसफेºया रद्द करण्यात आल्या होत्या. कोरोनासोबत अर्थचक्र सुरू व्हावे या उद्देशातून २२ मेपासून शासनाने जिल्हा अंतर्गत बस सेवा सुरू करण्याचे निर्णय घेतला. पहिल्या दिवशी भुसावळ आगारातून वरणगाव फॅक्टरीसाठी सोडण्यात आलेल्या बसमध्ये एकाही प्रवाशाने प्रवास केला नाही. पहिल्या दिवशी प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला.जनजीवन हळूहळू पूर्वपदावर यावे सोबत अर्थचक्र सुरू व्हावे या उद्देशातून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हांतर्गत बस सेवा सुरू करण्यात आली. मात्र भुसावळ आगारातून दुपारपर्यंत झालेल्या फेऱ्यांमध्ये अत्यल्प प्रतिसाद मिळाला. वरणगाव फॅक्टरीसाठी एकूण लालपरीच्या तीन फेºया झाल्या. पहिल्या फेरीत- ० प्रवासी, दुसºया फेरीत- ४, तर तिसºया फेरीत फक्त -२ प्रवाशांनी प्रवास केला. या तीन फेºयांमधून फक्त १०० रुपये उत्पन्न मिळाले. बोदवडसाठी दोन फेºया करण्यात आलेल्या या दोन्ही फेºयांमध्ये फक्त १० प्रवाशांचे २०० रुपयांचे उत्पन्न, रावेरसाठी एक फेरी करण्यात आली. यामध्ये १८ प्रवासी व ९०० रुपये, जामनेरसाठी फक्त आठ प्रवाशांनी प्रवास केला.

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सBhusawalभुसावळ