शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात ७ ते १० डिसेंबर दरम्यान होणार वसुंधरा महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 20:23 IST

किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्टÑीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन जळगावात ७ ते १० डिसेंबर करण्यात येणार आहे. रविवारी पर्यावरण शाळा येथे घेण्यात आलेल्या संयोजन समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यस्तरीय व्याघ्र परिषद व राज्यस्तरीय पर्यावरण साहित्य संमेलन या महोत्सवाचे मुख्य आकर्षण असणार आहे

ठळक मुद्देसंयोजन समितीच्या बैठकीत निर्णय व्याघ्र परिषद व पर्यावरण साहित्य संमेलन महोत्सवाचे आकर्षण तीन समित्यांची स्थापना

आॅनलाईन लोकमत

जळगाव,दि.१५-किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्टÑीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन जळगावात ७ ते १० डिसेंबर करण्यात येणार आहे. रविवारी पर्यावरण शाळा येथे घेण्यात आलेल्या संयोजन समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यस्तरीय व्याघ्र परिषद व राज्यस्तरीय पर्यावरण साहित्य संमेलन या  महोत्सवाचे मुख्य आकर्षण असणार आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पर्यावरण चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते अभय उजागरे होते. यावेळी महोत्सवाचे संयोजक राजेंद्र नन्नवरे, बाळकृष्ण देवरे, वासुदेव वाढे, अर्चना उजागरे, सविता भोळे, उमेश इंगळे, चेतना नन्नवरे, अमन गुजर, वर्धमान भंडारी आदींसह जिल्ह्यातील निसर्ग संवर्धन आणि पर्यावरण क्षेत्रातील अनेक संस्थाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

नदी वाचवा,जीवन वाचवासमर्र्पण संस्था संचलित पर्यावरण शाळा, रोटरी क्लब आॅफ ईस्ट व इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जैन उद्योग समूह यांच्या सहकार्याने या महोत्सवाचे आयोजन दरवर्षी केले जात असते. यावर्षी वसुंधरा महोत्सवाची मध्यवर्ती संकल्पना ‘नदी वाचवा,जीवन वाचवा’ अशी असून यावर आधारित माहितीपट आणि उपक्रमांचे आयोजन शाळा आणि महाविद्यालयांमध्ये करण्यात येणार आहे.

विविध स्पर्धांचे आयोजनवसुंधरा महोत्सवानिमित्त निसर्ग संवर्धन व पर्यावरण क्षेत्रात काम करणाºया कार्यक र्ते व संस्थांना वसुंधरा सन्मान आणि वसुंधरा मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे लघुपट, माहितीपट, निसर्ग, वन्यजीवन छायाचित्र स्पर्धा, फेस पेंटिंग स्पर्धा, पथनाट्य स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. शाळा व महाविद्यालयांमध्ये माहितीपटाचे सादरीकरण, व्याख्याने व चर्चासत्रांचे देखील महोत्सवादरम्यान आयोजन केले जाणार आहे.

तीन समित्यांची स्थापनामहोत्सवासाठी तीन समित्यांची स्थापना करण्यात आली असून, वसुंधरा कार्यक्रम आणि उपक्रम समितीत वासुदेव वाढे, सविता भोळे, सुरेंद्र चौधरी, मिलिंद भारंबे, भागवत कोळी यांचा समावेश आहे. व्याघ्र परिषदेत अभय उजागरे, बाळकृष्ण देवरे, अमन गजर, राहुल सोनवणे, योगेश गालफाडे हे आहेत. तर महाराष्ट राज्यस्तरीय पर्यावरण साहित्य संमेलनाच्या आयोजन समितीत राजेंद्र नन्नवरे, अर्चना उजागरे, उमेश इंगळे, इम्रान तडवी यांचा समावेश आहे. यानंतर अनेक उपसमित्यांची रचना करण्यात येणार आहे. समाजिक संस्था, शाळा, महाविद्यालये व पर्यावरण चळवळीतील कार्यकर्त्यांनी या महोत्सावात सहभाग घ्यावा, असे आवाहन महोत्सवाचे संयोजक राजेंद्र नन्नवरे यांनी केले आहे.