शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
3
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
4
दहा कोटीचे बक्षीस, चार तास चकमक ! दबा धरून बसलेल्या माओवाद्यांचा जवानांनी केला खात्मा
5
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
6
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
7
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
8
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
9
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
10
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
11
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
12
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
13
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
14
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
15
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
16
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
17
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
18
Viral Video : घर नव्हे हा तर अजूबा! अवघ्या ५२ इंचांच्या दोन मजली घरात डोकावून बघाल, तर हादरून जाल!
19
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
20
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र

प्रत्येक गावात साकारणार वनराई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 12:13 IST

प्लॅस्टीक बंदीवर देणार भर

जळगाव : पर्यावरणाचा समतोल हाच खरा शाश्वत विकास आहे, त्यासाठी अधिकाधिक वृक्षलागवड व्हावी, यासाठी आता प्रत्येक गावात वनराई साकारण्याची संकल्पना साकारणार आहोत़ यासाठी मनरेगा अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला तीन वर्षांपर्यंत वृक्षसंगोपनाचे वेतनही दिले जाईल, यासह प्रत्येक ग्रामपंचयातीने प्लास्टीक बंदीवर भर द्यावा, अशा सूचना देण्यात आल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा पर्यावरण विभागाचे तत्कालीन संचालक डॉ़ बी़ एऩ पाटील यांनी सांगितले़ पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी ही माहिती दिली़भौतिक विकास कितीही साधला तरी तरी पर्यावरणाची संसाधने, स्त्रोत यांचा समतोल जोपर्यंत राखला जात नाही तोपर्यंत हा भौतिक विकास हा शाश्वत नसेल़यासाठी पर्यावरणाचे संवर्धन हाच शाश्वत विकासाचा मार्ग आहे़ शासनाच्या उपयायोजना आहेतच मात्र ही एक लोकचळवळ व्हावी, जंगल वाचविण्यासाठी लोकांनी जागृत होऊन चळवळ सुरू करावी, जंगल वाचले तर नदी, नाल्यांना बारमाही पाणी येईल, जलस्त्रोत आटणार नाही़ यासाठी लोकचळवळ महत्त्वाची आहे़ पाण्याचे शाश्वत साठे तयार होणे गरजेचे आहे़ त्याशिवाय शाश्वत विकास शक्य नाही़, असेही सीईओ डॉ़ पाटील यांनी सांगितले़सेंद्रीय शेतीकडे वळावेपिंकावर फवारण्यात येणाऱ्या किटकनाशकांच्या वापरात समतोल हवा, यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे़ पेस्टीस्टाईड मुळे जलप्रदुषण तर होते, भाजीपाल्यावरही परिणाम होतो, यामुळे आरोग्याचाही गंभीर प्रश्न समोर येऊ लागला आहे़ जमिनही नापिक होते़ त्यामुळे सेंद्रीय शेतीकडे वळणे ही काळाची गरज आहे़ अनेक राज्यांमध्ये पूर्णत: सेंद्रीय शेती केली जाते़ग्रामपंचायतींना सूचनाआपल्या गावात प्लॅस्टीक पिशव्या तसेच अन्य वस्तूंवर बंदी आणण्यासंदर्भात पंधरा दिवसांपूर्वीच सर्व ग्रामपंचातींना सूचना देण्यात आलेल्या आहेत़ या व्यतिरिक्त गावात कमीत कमी ५० टक्के शोषखड्डे करावे, जेणेकरून भूजल पातळीत वाढ होईल, रेनवॉटर हार्व्हेस्टींगसाठी प्रयत्न होणे गरजेचे असून यासंदर्भातही ग्रामपंचायतींना कळविण्यात आले आहे़ घनकचºयावर प्रक्रिया करून त्यापासून खतनिर्मिती करण्यासह अजैविक कचरा निर्माण होणाºया प्लास्टीकवर पूर्णत: बंदी आणण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत़ यात लोकसहभागाला अधिक महत्त्व असल्याचे डॉ़ बी़ एऩ पाटील यांनी सांगितले़

टॅग्स :Jalgaonजळगाव