शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

विमानतळावर ६४ कर्मचाऱ्यांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:16 IST

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. त्यात दळणवळणाचे ठिकाण असलेले विमानतळ, रेल्वे स्थानक, बसस्थावक ...

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. त्यात दळणवळणाचे ठिकाण असलेले विमानतळ, रेल्वे स्थानक, बसस्थावक या ठिकाणीदेखील दक्षता घेतली जात आहे. यामध्ये शुक्रवारी विमानतळावर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या सहकार्याने तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष लसीकरण करण्यात आले.

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष बडगुजर, विकास धनगर, प्रदीप पाटील, आकाश सोनवणे उपस्थित यांनी कर्मचाऱ्यांना लसीकरण व औषधी देऊन मार्गदर्शन केले. यावेळी ५९ कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस व पाच कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेत अशा एकूण ६४ कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. यापूर्वी २९ मार्च ते ६ एप्रिलपर्यंत नशिराबाद प्राथमिक आरोग्य केंद्र येथे लसीकरण करण्यात आले होते. त्या वेळी व आताचे मिळून एकूण १२६ कर्मचाऱ्यांनी पहिला लसीचा डोस घेतला असून ४९ कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला.