शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात दारूबंदीसाठी आग्रह

By admin | Updated: December 5, 2015 09:07 IST

हजारो कुटुंबांचा संसार उद्ध्वस्त करण्यास कारणीभूत ठरलेली दारू जिल्ह्यातून हद्दपार करावी

हजारो कुटुंबांचा संसार उद्ध्वस्त करण्यास कारणीभूत ठरलेली दारू जिल्ह्यातून हद्दपार करावी यासाठी आदिवासी भागातून तीव्र सूर उमटत असून त्याला जिल्ह्यातील विविध घटकांतूनही पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे आगामी हिवाळी अधिवेशनात यासंदर्भात शासनाने भूमिका घ्यावी, असा आग्रह जिल्ह्यातून होत आहे.

बिहार राज्यात दारूबंदीचा निर्णय तेथील मुख्यमंत्र्यांनी घेतल्यानंतर महाराष्ट्रातही कमी-अधिक प्रमाणात हा सूर उमटू लागला आहे. याबाबत वेगवेगळ्या जिल्ह्यातही स्वतंत्र चर्चा सुरू झाली आहे. राज्यात दारूबंदीचा निर्णय होवो अथवा न होवो पण आदिवासी बहुल लोकसंख्या असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात हा निर्णय व्हावा, असा सूर जिल्ह्यातून उमटत आहे.

नंदुरबार जिल्ह्यात दारिद्रय़ रेषेखालील कुटुंबांची संख्या मोठी असून उत्पन्नाचे स्त्रोतही कमी आहे. अशा स्थितीत लोकांच्या हाती जो पैसा येतो, त्यात बहुतांश लोक दारूच्या व्यसनात उडवतात. त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असल्याचे एक ना अनेक सव्रेक्षणातून निदर्शनास आले आहे.

जिल्ह्यात कुपोषणाचे व बालमृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्याला काही अंशी दारूचे व्यसनही जबाबदार असल्याचे मत सातपुडय़ातील आदिवासी भागातील जाणकार व्यक्त करू लागले आहे. त्यामुळे यापूर्वीच सातपुडय़ात व्यसनमुक्तीची चळवळ सुरू झाली आहे. गेल्या तीन वर्षात अनेक मेळावे त्या भागात झाले. एवढेच नव्हे तर दारूबंदीसाठी अनेक गावात आता ग्रामसभेत ठरावदेखील होऊ लागले आहेत. या पाश्र्वभूमिवर संपूर्ण जिल्ह्यातच दारूबंदी करण्याची मागणी पुढे येत आहे.