शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

पारोळा येथे रसायन शास्त्रावर विद्यापीठस्तरीय परिसंवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 00:54 IST

पारोळा येथील किसान कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ‘रिसेंट अ‍ॅडव्हान्सेस आॅफ केमिकल सायन्स इन सस्टेनेबल डेव्हलपमेंट’ या विषयावर एकदिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देकिसान महाविद्यालयात झाला परिसंवाददोन सत्रात मान्यवर प्राध्यापकांचा सहभाग

पारोळा : येथील किसान कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभाग व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रिसेंट अ‍ॅडव्हान्सेस आॅफ केमिकल सायन्स इन सस्टेनेबल डेव्हलपमेंट’ या विषयावर एकदिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. दोन सत्रात हा परिसंवाद झाला. प्रथम सत्राचे उदघाटन प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पी. पी. माहुलीकर यांनी केले. अध्यक्षस्थानी किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष व आमदार डॉ. सतीश पाटील होते. यावेळी त्यांनी मनोगत व्यक्त केले. दुसऱ्या सत्राला तज्ञ मार्गदर्शक म्हणून वारंगल एम. आय. टी.येथील प्रा. डॉ. शिरीष एच. सोनवणे उपस्थित होते. त्यांनी नॅनो टेक्नॉलॉजीमुळे विज्ञानाच्या क्षेत्रात झालेले कार्य आणि शाश्वत विकासात त्याची भूमिका यावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रा. व्ही. डी. बोबडे, नाशिक, डॉ. मनोहर सोननिस, एम. आय. टी. औरंगाबाद, डॉ. विकास पाटील जळगाव, डॉ. निलेश पवार अमळनेर यांनी मार्गदर्शन केले. परिसंवादास विभिन्न विद्यापीठस्तरीय प्राध्यापक व संशोधक विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पी. डी. पाटील व प्रा. ए. एस. पाटील यांनी केले, तर प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. जी. एच. सोनवणे यांनी आणि आभार परिसंवादाचे सचिव डॉ. बी. एस. भदाणे यांनी मानले. यशस्वीतेकरिता प्राचार्य वाय. व्ही. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. एस. एस. पाटील, प्रा. सी. एम. नेतकर, प्रा. अनिल वाघमारे, डॉ. चंद्रकांत सातपुते, डॉ. पी.पी. पाटील, अभिजित महाजन, गुलाब भोई, देवराम भोगे यांच्यासह रसायनशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. 

टॅग्स :Jalgaonजळगाव