शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बेलगंगा साखर कारखान्यातील साखर विक्रीचा जिल्हा बँकेचा डाव उधळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 19:08 IST

कामगारांच्या विरोधामुळे जिल्हा बँकेने पाठविलेला ट्रक रिकामा परतला

ठळक मुद्देन्यायालयीन बाब असल्याने पोलिसांनी देखील संरक्षण नाकारलेपोती भरुन आणण्यासाठी पाठविलेला ट्रक रिकाम्या हातीच माघारीकारखान्यावर आलेल्या जिल्हा बँकेच्या कर्मचा-यांना गेटवरच रोखले

आॅनलाईन लोकमतचाळीसगाव, दि.१५ : कामगारांचे पगार, इतर देणी थकीत असतांना कारखान्यात पडून असणाºया १७४० साखरेच्या पोत्यांची विक्री कशी काय करता? असा जाब विचारत बेलगंगा साखर कारखान्यातील २५ हून अधिक कामगारांनी गुरुवारी कारखान्यावर आलेल्या जिल्हा बँकेच्या कर्मचा-यांना गेटवरच रोखले. यामुळे दुपारी ११ वाजता काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, बँकेने कर्मचाºयांसह साखरेची पोती भरुन आणण्यासाठी पाठविलेला ट्रक रिकाम्या हातीच माघारी परतला. न्यायालयीन बाब असल्याने पोलिसांनी देखील संरक्षण नाकारले.बेलगंगा साखर कारखान्याची लिलावाची प्रक्रिया झाली असून अंबाजी ट्रेडींग कंपनीने हा कारखाना ३९ कोटी २० लाख रुपयांना विकत घेतला आहे. कंपनीने रक्कम अदा केल्याने जिल्हा बँकेला कारखाना हस्तांतर करण्याची प्रक्रिया पुर्ण करावयाची असल्याने पडून असणा-या १७४० साखरेच्या पोत्यांच्या विक्रीचे टेंडर काढण्यात आले. नंदुरबार येथील एका व्यापा-याने टेंडर सोपास्कर पुर्णही केले.कामगारांनी याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. सर्वोच्च व औरंगाबाद खंडपिठात त्यांच्या पीएफसह पगार व इतर देणी बाबत खटले प्रलंबित आहेत. अंबाजी ट्रेडींग कंपनीने पीएफचे अकरा कोटी रुपये भरले असले तरी ते ३९ कोटी २० लाख या रकमेतून अदा केले आहे. सर्व व्यवहार पुर्ण झालेला नाही. कामगारांच्या खटल्यांमध्ये येत्या ४ ते ५ जानेवारी दरम्यान सुनावणी होणार असल्याने जिल्हा बँकेने साखर विक्रीचा घाट का घातला? असा आक्रमक प्रश्न उपस्थित करुन साखर विक्रीचा डाव उधळून लावला आहे.जिल्हा बँकेने चाळीसगाव ग्रामीण पोलिसांना १३ ते १६ या दरम्यान कारखान्यावर पोलिस संरक्षण मागणीचे पत्र दिले होते. यावरही कामगारांनी आक्षेप घेत ग्रामीण पोलिसांसमोर आपली बाजू मांडतांना पोलिस संरक्षण देऊ नये, असे लेखी पत्र दिले. पोलिसांनी देखील न्यायालयीन प्रक्रियेचा भाग असल्याचे सांगत संरक्षण देण्यापासून हात झटकले आहे.

टॅग्स :JalgaonजळगावChalisgaonचाळीसगाव