शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

दुचाकी अपघातात दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 12:04 IST

चारचाकी वाहनाने दिली धडक

जळगाव/जामनेर : मंडप घेण्यासाठी येत असलेल्या तरुणांच्या दुचाकीला चारचाकीने जोरदार धडक दिली. त्यात दोन्ही तरुण ठार झाल्याची घटना शनिवारी सकाळी ११ वाजता शहापूर, ता.जामनेर गावाजवळ घडली. योगीराज किसन राठोड (३५), आणि श्यामराव विष्णू चव्हाण (१८, दोन्ही रा. घाणेगाव तांडा, ता.सोयगाव, जि. जळगाव) अशी या ठार झालेल्यांची नावे आहेत.श्यामराव व योगीराज यांचा मंडपचा व्यवसाय आहे. लग्नसराई सुरु असल्याने त्यांनी दोन दिवसापूर्वी जळगावात मंडप वॉश्ािंगसाठी टाकलेला होता. मंडप घेण्यासाठी दोन्ही जण शनिवारी सकाळी दुचाकीने जळगाव यायला निघाले असता शहापूर गावाजवळ भरधाव वेगाने आलेल्या चारचाकीने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात डोक्याला जबर मार लागल्याने योगीराज याचा जागेवरच मृत्यू झाला. तर श्यामराव याला शासकीय रुग्णवाहिकेतून जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली असावी. रुग्णवाहिकेतील डॉ. जुगल वाडीले व चालक दत्तात्रय पाटील यांनी त्याला वाचविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. दरम्यान, योगीराज याचा मृतदेह जामनेर येथे नेण्यात आला.

टॅग्स :Accidentअपघात