शहरं
Join us  
Trending Stories
1
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
2
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
3
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
4
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
5
त्रिभाषा धोरणाला राज्यभरात कसा प्रतिसाद? डॉ. नरेंद्र जाधव म्हणाले, “पहिलीपासून हिंदी सक्ती...”
6
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
7
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
8
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
9
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
10
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
11
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
12
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
13
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
14
Afghanistan Earthquake : भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान
15
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
16
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट
17
Life Lesson: प्रत्येकाची वेळ येते, पण तयारी असावी लागते शेफाली वर्मासारखी आणि 'या' गोष्टीसारखी!
18
जामताडा बनण्याच्या मार्गावर 'हे' शहर; 615 सायबर ठगांना अटक, 100 कोटींची फसवणूक उघड
19
ICC Women's World Cup Winners : "विजयी विश्व तिरंगा प्यारा..." भारतीय 'रन'रागणींनी रचला इतिहास
20
"मला २० लाख कॅश द्या, तरच वरात घेऊन येईन"; नवरदेवाचा ऐनवेळी लग्नास नकार, मागितला हुंडा

अंबर्षी टेकडीवर झाडे पुन्हा जाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 19:27 IST

अमळनेर , जि.जळगाव : शहराच्या सौंदर्यात भर घालणारी व पर्यावरण संवर्धनाचा आदर्श नमुना असलेल्या अंबर्षी टेकडीवर पुन्हा एकदा झाडे ...

ठळक मुद्देवारंवार होणाऱ्या विध्वंसक कृत्यामुळे पाणी शुद्धीकरण व घनकचरा प्रकल्पालाही धोका१५० मीटरपर्यंत आग पसरली होती

अमळनेर, जि.जळगाव : शहराच्या सौंदर्यात भर घालणारी व पर्यावरण संवर्धनाचा आदर्श नमुना असलेल्या अंबर्षी टेकडीवर पुन्हा एकदा झाडे जाळण्याचा विध्वंसक प्रकार २० रोजी पहाटे घडला. गेल्या काही दिवसात चौथ्यांदा हा प्रकार घडल्याने निसर्गप्रेमींमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.आतापर्यंत चार वेळा झालेल्या प्रकारात वेगवेगळ्या ठिकाणी या आगी लावण्यात आल्या आहेत. सायकलचे टायर जाळून हा प्रकार केल्याचे टेकडीवर मॉर्निंग वॉक व व्यायाम करणाऱ्यांच्या निदर्शनास आले. पहाटे पहाटे हा प्रकार केला असल्याने सकाळपर्यंत आगीची धग सुरू होती. टेकडी ग्रुपच्या सदस्यांनी पालिकेला तत्काळ कळवून अग्निशामक बंब मागवला. कर्मचारी नितीन खैरनार, दिनेश बिºहाडे, फारुख शेख, आनंदा धनगर आदींनी आग विझवली.सुमारे १५० मीटरपर्यंत आग पसरली होती. यावेळेस लागलेल्या आगीचे प्रमाण जास्त होते. प्रांताधिकारी सीमा आहिरे, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिक, समाजसेवक दररोज सकाळी टेकडीवर येत असतात. तरी विघातक कृत्य केले जात असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.दरम्यान, टेकडीवरच अमळनेर शहराचा पाणी शुद्धीकरण व पुरवठा प्रकल्प आणि दुसºया बाजूला घनकचरा प्रकल्प आहे. विध्वंसक प्रकार वाढल्याने भविष्यातील अनर्थ घडू नये म्हणून सीसी टीव्ही कॅमेरे बसवन्याची मागणी अंबर्षी टेकडी ग्रुपने केली आहे.

टॅग्स :SocialसामाजिकAmalnerअमळनेर