शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

मुंबईकडून येणाऱ्या गाड्या सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 12:39 IST

जळगाव : मुंबईत सुरु असलेल्या पावसामुळे शनिवारी अप आणि डाऊन मार्गावरच्या गाड्यांचा पूर्णत : खोळंबा झाला होता. पंरतु, रविवारी ...

जळगाव : मुंबईत सुरु असलेल्या पावसामुळे शनिवारी अप आणि डाऊन मार्गावरच्या गाड्यांचा पूर्णत : खोळंबा झाला होता. पंरतु, रविवारी पावसाचा जोर ओसरल्यामुळे मुंबईकडून येणाºया सर्व गाड्या सुरुळीत सुरु होत्या तर जळगावहून मुंबईकडे जाणाºया गाड्या मात्र तीन ते पाच तास विलंबाने धावल्या. यामुळे मुंबईकडे जाणाºया प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.पावसामुळे शनिवारी सकाळच्या सत्रातील जळगावहून मुंबईकडे जाणाºया काशी एक्सप्रेस, कामायानी एक्सप्रेस, रत्नागिरी एक्सप्रेस, गितांजली एक्सप्रेस या गाड्या चार ते पाच विलंबाने धावत होत्या. यामुळे प्रवाशांना स्टेशनवर ताटकळत बसावे लागले होते. सकाळची भुसावळ-मुंबई पॅसेंजर नाशिकपर्यंतच गेली होती. रविवारी मुंबई-भुसावळ पॅसेंजर रद्द करण्यात आली होती.जळगावहून मुंबईकडे जाणाºया काशी एक्सप्रेस, कामायानी एक्सप्रेस, रत्नागिरी एक्सप्रेस आणि कुशीनगर एक्सप्रेस या गाड्या ३ ते ५ तासांनी विलंबाने धावत होत्या. शनिवार प्रमाणे रविवारीदेखील अपच्या गाड्या विलंबाने धावल्यामुळे प्रवाशांना

टॅग्स :Jalgaonजळगाव