शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

अमळनेर येथे एस.टी.च्या वाहतूक निरीक्षकांना मारहाण, आगारात सव्वा तास चक्काजाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 13:39 IST

बस न थांबल्याचा जाब विचारण्यावरून वाद

ठळक मुद्देदोघांवर गुन्हा दाखल आरोपींना ताब्यात घेण्यात आले

ऑनलाईन लोकमत

अमळनेर, जि. जळगाव, दि. 16-  पातोंडा येथे एस. टी. बसेस् न थांबल्याची तक्रार करण्यावरून वाद उद्भवल्याने वाहतूक नियंत्रकांना मारहाण झाल्याने अमळनेर येथे एस. टी. कर्मचा:यांनी सुमारे सव्वा तास चक्का जाम केला. दरम्यान,  सरकारी कामात अडथळा आणला म्हणून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पातोंडा येथून दररोज अनेक विद्यार्थी अमळनेरला  शाळेत ये जा करीत असतात. 16 रोजी सकाळी चोपडय़ाहून येणा:या दोन चोपडा-नाशिक बस न थांबल्याने प्रवाशांसह विद्यार्थी ताटकळले होते. तेथील एका तरुणाने आपण आगारात तक्रार करू म्हणून दुस:या बसने आल्यानंतर अमळनेरला येऊन वाहतूक नियंत्रकांच्या कॅबिनला आल्यावर कैफियत मांडून चोपडा आगराच्या वाहक व चालक विरुद्ध तोंडी तक्रार केली. त्यावेळी एक शालेय विद्यार्थी ओरडून तक्रार करू लागल्याने वादविवाद वाढले आणि काही वेळात एका विद्याथ्र्यांचे   मामा तेथे आले. त्यांनी विचारपूस न करता वाहतूक नियंत्रक ब्रिजलाल बळीराम पाटील यांना कॅबिन मध्येच  मारहाण केली. त्याचे पडसाद उमटले आणि एस टी कर्मचा:यांनी जागेवरच बसेस जैसे थे थांबवल्या. परिणामी   बसेस रस्त्यावरच  उभ्या राहून वाहतूक खेळंबली.  काहींनी खाजगी वाहनाने जाणे पसंद केले. काही वेळात पोलीस निरीक्षक विकास वाघ यांनी दोन कर्मचा-यांसह आगार गाठले. ठिकाणी दोन जणांना ताब्यात घेऊन वाहतूक सुरू करण्याचे आवाहन केल्यानंतर सव्वा तासाने वाहतूक सुरळीत झाली.      दरम्यान ब्रिजलाल पाटील यांनी फिर्याद दिल्यावरून पैलाड येथील चेतन रमेश वाघ व संजय भगवान पाटील यांच्या विरुद्ध  गुन्हा नोंदवून आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.