शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

जळगाव जिल्ह्यात शेतकरी संपामुळे टमाटे, हिरवी मिरची कडाडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 19:11 IST

भाजीपाला लिलाव सुरळीत

ठळक मुद्देकर्नाटकातील आंब्याची आवक थांबलीधान्य बाजारातही परिणाम

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ३ - आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या दुसºया दिवशीही जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्यांचा लिलाव सुरळीत झाला. मात्र कर्नाटकातून मराठवाडामार्गे आंबे घेवून येणारी वाहने न आल्याने आंब्याची आवक घटली आहे. सोबतच टमाटे व हिरवी मिरचीची आवक कमी झाल्याने टमाट्याचे भाव दुप्पट तर मिरचीचे भाव दीडपटीने वाढले आहे.शेतमालास हमी भाव व संपूर्ण कर्जमुक्ती व शेतकरी विरोधी कायद्यांमध्ये बदल करावा या याप्रमुख मागण्यांसाठी शेतकºयांच्या देशव्यापी संपास १ जून पासून सुरूवात झाली. संपाचा आज दुसरा दिवस होता.कर्नाटकातील आंबा थांबलाजळगावात संपाचा फारसा परिणाम नसला तरी कर्नाटकातून आंबे घेऊन येणारी वाहने जळगावात येऊ शकली नाही. ही वाहने मराठवाडामार्गे येतात. परिणामी दक्षिण भारतातील आंबा येथे येणे थांबला आहे. मात्र गुजरातमधून आंब्याची आवक सुरू असल्याने आंब्याच्या भावावर फारसा परिणाम झालेला नाही.टमाटे, हिरवी मिरचीची आवक घटलीमराठवाड्यातील काही भागासह पाटणादेवी येथून येणाºया टमाट्याची आवक घटली असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे दोनच दिवसात टमाट्याचे भाव जवळपास दुप्पट झाले आहे. बाजार समितीमध्ये ४०० ते ५०० रुपये प्रती क्विंटल असलेल्या टमाट्याचे भाव एक हजार ते दीड हजार रुपयांवर पोहचले आहे. किरकोळ बाजारातही हे भाव ३० ते ४० रुपये प्रती किलोवर पोहचले आहे.हिरवी मिरचीदेखील उत्तर भारतातून येत असल्याने दोन दिवसांपूर्वी निघालेला माल येथे येऊ शकला, मात्र पुढे काही परिणाम होऊ शकतो, त्यामुळे हिरव्या मिरचीचेही भाव १५०० रुपये प्रती क्विंटलवरून २००० ते २५०० रुपयांवर पोहचले आहे. किरकोळ बाजारातही हे भाव ४० ते ४५ रुपये प्रती किलोवर पोहचले आहे. आधीच उन्हाळ््यामुळे भाजीपाल्याची आवक कमी असल्याने त्यांचे भाव वाढलेले आहे. त्यात आता आणखी भर पडत आहे.धान्याचीही आवक थांबलीसंपामुळे धान्य विक्रेतेही बाजार समितीत धान्य आणत नसल्याचे सांगण्यात आले. पहिल्या दिवशी ५० टक्केच आवक होऊ शकली व दुसºया दिवशी शनिवारी तर आवक नसल्या सारखीच होती, असे व्यापाºयांनी सांगितले.शेतकरी संप काळात ‘अ‍ॅलर्ट’ राहण्याबाबत सूचना असून त्यानुसार मिळालेल्या सूचनांचे पालन केले जात आहे. सर्व बाजार समितींनाही सूचना देण्यात आल्या असून २४ तास लक्ष ठेवून आहे.- विशाल जाधवर, जिल्हा उपनिबंधकशेतकरी संपाच्या पहिल्या दिवशी धान्याची ५० टक्केच आवक होऊ शकली व २ रोजी तर आवक नसल्यासारखीच होती.- शशी बियाणी, धान्य व्यापारी.संपाच्या दुसºया दिवशी भाजीपाल्याचा लिलाव सुरळीत झाला. मात्र कर्नाटकातून येणाºया आंब्याची वाहने येऊ शकली नाही. सध्या टमाटे व हिरवी मिरचीची आवक घटल्याने त्यांचे भाव वाढले आहेत.- वासुदेव पाटील, सुपरवायझर, कृउबा, जळगाव. 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपJalgaonजळगाव