शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
2
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
3
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
4
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
5
Kuldeep Yadav: कुलदीप यादवच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद, घरच्या मैदानावर घेतल्या १५० विकेट्स!
6
Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम
7
कोण आहेत नागपूरचे सुपुत्र आयपीएस विजय साखरे ? मराठमोड्या अधिकाऱ्याकडे दिल्लीतील स्फोटप्रकरणी एनआयए पथकाचे नेतृत्व
8
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
9
पर्सनल लोन घेताय? केवळ व्याजदर नका पाहू! 'या' Hidden Charges मुळे कर्ज बनते डोकेदुखी!
10
अंता पोटनिवडणुकीत १५९ मतांमुळे भाजपाची लाज राखली; मात्र काँग्रेस उमेदवारानं मारली बाजी
11
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
12
Nitin Gilbile: कारमध्येच मित्राला घातल्या गोळ्या, नितीन गिलबिले हत्या प्रकरणात लोणावळ्यात एकाला अटक
13
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
15
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
16
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
17
Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
18
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
19
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
20
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळे परिसरात पुरेशा पाण्याअभावी केळी बागा उपटून फेकण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 16:55 IST

हरताळे, ता. मुक्ताईनगर , जि.जळगाव : परिसरात पुरेशा पाण्याअभावी केळी बागा उपटून फेकण्याची वेळ आली आहे. उन्हाळ्यापूर्वी हिवाळ्यातच जलपातळी ...

ठळक मुद्देअर्धवट केळी गुरांच्या घशातभाव आहे पण केळी नाहीशेतकऱ्यांचे नियोजन चुकलेजलसिंचन सुविधा होणे अपेक्षित

हरताळे, ता.मुक्ताईनगर, जि.जळगाव : परिसरात पुरेशा पाण्याअभावी केळी बागा उपटून फेकण्याची वेळ आली आहे. उन्हाळ्यापूर्वी हिवाळ्यातच जलपातळी झपाट्याने खालावत आहे. अपूर्ण पाण्यामुळे लागवडीनंतर काही महिन्यातच केळी लागवड केलेली असता उपटून फेकण्याचे अस्मानी संकट येऊन केळीबाग फेकावी लागल्याने खरीप हंगामासह रब्बीलाही मुकावे लागले आहे.अगोदरच केळी लागवडीसाठी शेतकरी धजावत नव्हता. उशिराने कशी बशी लागवड केली. त्यामुळे मध्येच कूपनलिका व विहिरीचे पाणी अचानक कमी झाल्याने लावलेल्या केळीची मेहनतही वाया गेली व खर्चही वाया गेला आहे. त्यातच खरिपाच्या हगमलाही मुकावे लागले आहे.पुरेशा पाण्याअभावी केळी फेकावी लागत आहेपरिसरात विहीर खोदकाम नवीन ट्यूूबवेळ करण्यासाठी शेतकरी पैसा खर्च करून केवळ नशीब आजमावत आहे. पण पाण्याचा थेंबही लागत नसल्याने पदरी निराशाच पडत आहे. उभे आडवे बोअरवेल करूनसुद्धा लक्षणीय घट दिसून येत आहे. दरवर्षी शेतकºयांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. पुरेपूर पाण्याची विहीर सापडणे कठीण झाले आहे. एप्रिल-मे महिन्यात जे श्रम करावे लागतात, ते आतापासूनच करावे लागत आहे. कांदे बागांची लागवडीत लक्षणीय घट झाली आहे.लाख मोलाची केळी गुरांच्या घशातपावसाळ्यात लावलेली केळी उन्हाळ्यात फेकण्याची वेळ येते. ही वेळ हिवाळ्यातच अली आहे. सुकलेली केळी गुरांच्या घशात जात आहे. दरवर्षी असा आर्थिक फटका बसत आहे. कायमस्वरूपी जलसिंचन सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे 

 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईMuktainagarमुक्ताईनगर