शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
2
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
3
PM Modi Birthday : जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
4
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
5
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
6
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
7
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
8
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
9
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
10
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
11
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
12
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
13
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
14
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
15
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
16
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
17
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
18
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
19
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
20
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली

निषेध कसला करताय, घुसून दहशतवाद्यांना गोळ्या घाला : उद्धव ठाकरे

By admin | Updated: July 12, 2017 17:44 IST

अमरनाथ यात्रेकरूंना संरक्षण देता आले नाही का?

ऑनलाईन लोकमत

धुळे, दि.12-  दहशतवाद्यांनी अमरनाथ यात्रेला जाणा:या भाविकांच्या बसवर हल्ला केला़ हिंदुस्थानवर हल्ले होत असतांना निषेध कसला करताय, जा़़़ घुसा आणि दहशतवाद्यांना गोळ्या घाला, असे आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी बुधवारी शेतकरी संवाद यात्रेदरम्यान धुळ्यात केंद्र सरकारला दिल़े 
आपल्या भाषणात ठाकरे म्हणले, बाळासाहेब असतांना त्यांनी अमरनाथ यात्रेला अडथळा आला तर हज यात्रा होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली होती़ पण सध्या केंद्र सरकार अतिरेकी हल्ल्यांनंतर केवळ निषेधावरच समाधान मानत आह़े हिंदुस्थान हे हिंदुराष्ट्र आहे, म्हणूनच आम्ही मोहन भागवतांचे नाव राष्ट्रपती पदासाठी पुढे केले होत़े त्यामुळे निषेध कसला करताय, घुसून दहशतवाद्यांना गोळ्या घाला असे आव्हान त्यांनी केंद्र सरकारला दिले.
कजर्माफीचा मुख्यमंत्र्यांना विधानसभेत जाब विचारणार
 शेतक:यांना कजर्माफी जाहीर करण्यात आली असली तरी शेतकरी अजूनही लाभापासून वंचित आहेत़ त्यामुळे किती शेतक:यांना कजर्माफी मिळाली, याचा जाब मुख्यमंत्र्यांना विधानसभेत विचारणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
..तर मंत्रालयासमोर ढोल बडवू
जिल्हा बँका कजर्वसुलीसाठी शेतक:यांच्या घरासमोर ढोल बडवितात म्हणून आम्ही राज्यभर जिल्हा बँकांसमोर ढोल बडविल़े परंतु तरीही कजर्माफीचा लाभ दिला गेला नाही तर मंत्रालयासमोर ढोल बडवू असे ठाकरे म्हणाल़े कजर्माफीच्या मागणीची फॅशन झाली आहे, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केल्याचेही  ठाकरे यांनी स्पष्ट केल़े भाजप नेत्यांचे गोडवे गाणा:या राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर देखील त्यांनी टिकास्त्र सोडल़े
मोदींना शेतक:यांचे मन कळायला हवे
देशाचे पंतप्रधान मन की बात करीत असले तरी शेतक:यांनाही मन आहे, हे त्यांना कळायला हव़े शिवसेना शेतक:यांच्या कजर्माफीसाठी संघर्ष करीत असून त्यांचा आवाज बुलंद करीत आह़े अजित पवार यांनी शिवसेना दुतोंडी गांडूळ असल्याची टिका केल्याचे सांगत ठाकरे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिल़े पवार यांनी केलेले वक्तव्य शेतकरी विसरले नसून जनतेने त्यांना लाथाडले आह़े भाजपने तोंडात भ्रष्टाचाराचा बोळा कोंबला असल्याने ते शिवसेनेवर टिका करीत असल्याचे ठाकरे म्हणाल़े 
 दानवेंवर अप्रत्यक्ष टिका
शेतक:यांना ‘साले’ म्हणतात, मग तुमच्यात अन् अजित पवारांमध्ये फरक काय? असा प्रश्न करीत उध्दव ठाकरे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर अप्रत्यक्ष टिका केली़ 
धुळे शहरातील बाजार समितीच्या प्रांगणात झालेल्या या शेतकरी संवाद मेळाव्यास पर्यावरण मंत्री रामदास कदम, परिवहन मंत्री दिवाकर रावते, पालकमंत्री दादा भूसे, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार निलम गो:हे, बबन थोरात, जिल्हाप्रमुख हिलाल माळी, महानगरप्रमुख सतिष महाले यांच्यासह शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होत़े